MENU
नवीन लेखन...

पुराणातील दशावतार आणि चार्ल्स डार्विनची उत्क्रांती: एक साधर्म्य

डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे. पुराण आणि आधुनिक विज्ञान यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ.. […]

बळीराजा की बळीचा बकरा?

भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्‍या” देशात आज शेतकर्‍यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे. […]

महानगरातील महिला सुरक्षा: एक वेगळा विचार..

गेल्या काही वर्षातील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात महिलांवर बस-रिक्शा-टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या अत्याचारांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवस-रात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे. ‘सातच्या आत घरात’ हे दिवस केंव्हाच मागे पडलेत. स्त्रियांची जागी झालेली महत्वाकांक्षा, कुटुंबाच्या वाढत्या गरजा, नोकरीतील अशाश्वतता या साठी महिलांना घडाळ्याकडे बघून […]

स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने….

मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किंवा अगदी पनवेल, खोपोली, एवढंच कश्याला पार कोकण किंवा एखादे देशावरी गाव घ्या, अश्या कुठल्याही ठिकाणी घरात काही शुभाकार्यानिमित्त खरेदी करायची असेल तर ती दादरला हमखास केली जाते हा माझा अनुभव आहे. […]

साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्ताने !

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकासाठी यंदाचा, ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ गेल्याच आठवड्यात जाहीर झाला. डॉ.जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. तसेच वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई […]

जन्म-मृत्युचे चक्र

खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी. माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा […]

शिळा झालेल्या अहिल्या

आजही बऱ्याच अहिल्या पडल्या शिळा होऊनी कांहीं पडल्या वाटेवरी कांही गेल्या उद्धरुनी कित्येक होती अत्याचार अबला स्त्रीयांवरी उध्वस्त करुनी जीवन शिळा त्यांची करी काय करील ती अबला डाग पडता शिलावरी दगड होऊनी भावनेचा फेकला जातो रस्त्यावरी भेट होता तिची अवचित् कुण्या एखाद्या रामाची शब्द मिळता सहाऱ्याचे अंकुरे फुटती आशांची डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

स्वास्थवर्धक जलपान

उत्तम आरोग्याची सूत्रे : स्वास्थ्याच्या दृष्टीने अन्नाप्रमाणेच पाणीसुद्धा केव्हा, किती आणि कसे प्यावे याला फार महत्व आहे, कारण पाणी अन्नपचन, अभिसरण, मल-मूत्रविसर्जन, श्वसन इत्यादी शरीर क्रियांसाठी आवश्यक असते. पाण्यामुळे शरीराचे तापमान घामाद्वारे नियंत्रित होते, शरीराला टवटवी येते, शौचास साफ होते. लघवी साफ होते म्हणून मुतखडा किंवा इतर मूत्ररोग होत नाहीत. पाणी कॅलरीविरहित असल्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी भरपूर […]

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..