नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे
नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. […]
नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. […]
आता तरी देवा मला पावशील का ? सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ? पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कोणी मजुराला मारुतीचे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का ? सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का ? चोरी करून चोर दूर पळतो संशयाने गरिबाला मार मिळतो लाच घेती त्यांना आळा घालशील का ? सूख ज्याला म्हनत्यात ते […]
आताशा जाहिराती ह्या भावनिक आवाहन करताना दिसतात. बऱ्याचदा कळतच नाही नेमके काय सांगायचेय. नुकतीच एक जाहिरात पाहिली वृद्ध आजी आपल्या नातीला उचलून घेताना अवघडते, आणि मग मुलगी आपल्याला aware करते की वेळीच कॅल्शिअम supplements चालू करा म्हणजे म्हतारपणात आपल्याला सांधेदुखी होणार नाही……हे आणि अशा अनेक प्रकारचे भावनिक आवाहन आणि osteoporosis चा बागुलबुवा आपली बुद्धी गहाण ठेवण्यास […]
चेहऱ्यावर हास्य ठेवा. सकाळी किमान पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशात थांबा. आसपास प्रेमळ आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्ती राहतील याची काळजी घ्या.अगदी ऑनलाईनदेखील सकारात्मक विचारांच्याच लोकांशी संवाद साधा. काही तरी नवीन शिकवणारे प्रेरणा देणारे वाचा. कुठल्या न कुठल्या कामात राहा. आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात करा. उठल्यावर आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या. हसा. मदत करा. झटकून टाका. […]
अन्न शिजवताना जे भांडे वापरले जाते, त्या भांड्याचे गुण अन्नामधे उतरतात. पूर्वीची भांडी तांब्यापितळीची होती. त्याला कल्हई लावली जाई. कल्हई म्हणजे झिंक / जस्त. या कल्हई केलेल्या भांड्यात जेव्हा फोडणी दिली जाई किंवा डाळ शिजवली जाई, तेव्हा शिजत असलेल्या अन्नात आपोआपच जस्ताचा सूक्ष्म अंश जात होता. शिवाय तांब्यापितळीचे औषधी गुणपण मिळत होते. आजचे संशोधन असे सांगते, […]
सुमारे वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी पत्नी बाबांच्या मित्राकडे शिबीराला जात होतो. माझी तब्येत बिघडली होती. जुलाब होत होते. सकाळपासून पाच सहा झाले होते. तरीही शिबिराला गेलो होतो. सर्व औषधे हाताशी होती पण गुण येत नव्हता. रात्रीचे जेवण आले तेव्हा मनात विचार आला हे खाल्ले तर त्रास होईल पण सर्वांबरोबर आहोत तर न खाणे योग्य […]
माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम […]
शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे. खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड कुणाच्या हातात आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो. शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास […]
मी गेली २५ वर्षे जेवताना बरेचवेळा मन अन्नाबरोबर एक करून (म्हणजे जेवताना इतर विचार न करणे, फक्त घास चावण्यावर लक्ष केंद्रित करणे) जेवतो मला याचा खूप फायदा झाला व होत आहे. […]
गुंडांच्या वसाहतीत त्यांचे घर. घराच्या जवळ अतिशय प्राथमिक अवस्थेतील टेनिस कोर्ट आणि त्यावर सराव करणाऱ्या दोन लेकी आणि बाप. अचानक गोळीबार सुरू व्हायचा. या तिघांना लपायलाही जागा नसायची. अनेकदा तिघेही कोर्टवरच लोळण घेऊन आपला बचाव करायचे. गोळीबार, गरिबी, प्राथमिक सुविधांचा अभाव असे सर्व विरोधीच वातावरण आणि त्या सर्वांवर मात करणाऱ्या विल्यम्स भगिनी, त्यांचे वडील रिचर्ड यांनी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions