नवीन लेखन...

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे

पाण्याला तर जीवन संबोधलं जातं, निरोग़ी आरोग्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनशी पोटी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते.त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक […]

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १७

समर्थ रामदास स्वामी म्हणतात, देहे दुःख ते सुख मानीत जावे…. सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे ! प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात, सुखापेक्षा समाधान महत्वाचे. सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख […]

जगणं विसरू नकोस….

प्रा. गुरुराज गणेश गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेली आणि प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढविणारी, स्वाभिमान उंचावणारी कविता…. त्यांच्याच “चांदणझुला” मधून एक नवी कोरी कविता…… “जगणं विसरू नकोस….” “सखे,” जगाकडे रोज नव्याने.. बघणं विसरू नकोस…. सखे तू मुक्तपणे तुझं.. जगणं विसरू नकोस…. तुला निराश करणारे अनेक क्षण येतील… पाय घालून पाडणारे अनेक जण येतील… त्यांना घाबरून तुझं […]

`ज्ञानकोशकार’ डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर

`ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण […]

दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन व अमीर खान

जिद्दीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन यांचे घराणे मुळचे अफगाणिस्तानातले, पश्तुन वंशाचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी हुसेन यांच्या घराण्याचे संबंध होते. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा निर्णय घेतला होता. प्रारंभी मुंबईतल्या स्टुडिओत संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि अन्य कामे करीत करीत हुसेन यांनी चित्रपट निर्मितीचे […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

नवरा-बायको

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. […]

प्रवास आयुष्याचा

एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो. त्यातून बरेच काही शिकता येईल. ते मनोगत असे ……. माझे आयुष्य कसे गेले, हेच कधी उमजले नाही l कुणासाठी जीवन जगलो, हेच मला समजले नाही ll लहानपणी जमवायचो, सोबतीला सारे सवंगडी l विटीदांडू, आबाधुबी अन्, […]

दोन्ही अर्थसंकल्पाची तयारी कशी होते ?

दोन्ही अर्थसंकल्पाची कशी होते ? कोण याची निर्मीती करते ? कोणत्या प्रिटींग प्रेसमधून याची छपाई केली जाते ?या प्रक्रियेत कोण कोण सहभागी होते ?बजेटमधील काही महत्वाच्या बाबी फुटल्या जाऊ नयेत यासाठी कोणत्या उपाययोजना तयार केल्या जातात ? अशा प्रकारचे प्रकारचे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतात. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया ही अत्यंत क्लितष्ट, जबाबदारीचे तसेच जोखमीचे काम […]

न्यू मेसेज…..

सफरचंद गोड असायला पाहिजे ,‘लाल’ तर ‘आडवाणी’ पण आहेत। मुलगा द्रविड सारखा पाहिजे,‘राहुल’ तर ‘गांधी’ पण आहेत| मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,‘स्मार्ट’ तर ‘फोन’ पण आहेत। माणसाच मन मोठ असायला पाहिजे,‘छोटा’ तर ‘भीम’ पण आहे। मुलीला अक्कल असली पाहिजे,‘सूरत’ तर ‘गुजरात’ मधे पण आहे। रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे,‘Hmmm’ तर ‘म्हैस’ पण करते! माणसाला समजूतदार असायला […]

1 296 297 298 299 300 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..