February 2019
मराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..!
पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल. […]
नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी
नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी, दाखवी आपुलकी, नुरणे सलगी,–!!! धागे मैत्रीचे, धागे जिव्हाळ्याचे, धागे आपुल्या सुसंवादाचे, धागे सहकार्याचे,धागे अंतराचे घट्ट विणी,–!!! बंध रेशमी, नसावे तू अन् मी, द्वैतातून अद्वैत इतुकी एकी, असे आत्मिक एकजिवी, ठाम गोडी ,–!!! परस्परा संकटी, एकमेका सहकारी, नसावी बिलकूल दुरी, आपुल्या जीवनी, अशी दोस्ती,–!!! माझ्यात तू अन तुझ्यात मी, प्रेमभरली […]
त्यांचे नाते
कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं….१, विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते….२, देवण घेवण आत्म्याची, आपसामध्यें चालती शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती….३, फूले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात….४ अदृश्य असले नाते, असावे दोघांमध्ये भाषा आत्म्याची जाणतां, […]
रुद्रा – कादंबरी – भाग ३
इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता. […]
शान्त समईत जशी वात
शान्त समईत जशी वात,तशी समाजात स्त्री जात, जळून जळून प्रकाश देत, क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!! पणतीची ज्योत तशी, आमुची ही असे जात,– जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत, लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत, मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!! नंदादीपातील जशी ज्योत, स्त्री तशी तिच्या संसारात, हळूहळू अगदी तेवत,–!!! दुसऱ्याला प्रकाशमान करत,–! निरांजनातील छोटीवात, संसारासाठी […]
कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग २
दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. […]
साधता संवाद..संपतील वाद… !
तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय..काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं. […]
आहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)
मोदी सरकारचा जनाधारावर येत्या निवडणुकीत ‘नोटा’ परिणाम करेल, असं मला वाटतं, त्याचं मला वाटणारं सर्वात पहिलं कारण म्हणजे, स्थानिक पातळीवरचा भ्रष्टाचार आणि त्यात लोकप्रतिनिधींचा असलेला अप्रत्यक्ष सहभाग. […]
जातियवाद आणि युवा पिढीचा सहभाग
आजची युवा पिढी या जातीवादी चक्रव्युवात का अडकत चालली आहे याचे सर्वांगीण विश्लेषण होऊन त्यावर उपाय-योजना शोधण्याची जबाबदारी समाजातील जबाबदार व वैचारिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांनी घेण्याची गरज आहे. […]