नवीन लेखन...

सून येता घरा

मुलाचे लग्न ठरले मन खूप अस्वस्थ झाले आनंद तर झालाच पण काळजीने घेरले सुनेचे आगमन होणार घरात बदल होणार माझा मुलगा अन संसारही तिचा होणार आजवर ह्या संसारावर हक्क फक्त माझा भांडीकुंडी अन घरभर पसारही माझा आता मात्र माझ्या संसारात तिची लुडबुड मनाच्या ताणाने सुरु झाली भांड्यांची खुडबुड भांड्यावर हात फिरवून त्यांना समजावले पण मनाचे भांडे […]

महाराष्ट्राचे राज्यपाल, चेन्नमनेनी विद्यासागर राव

विदयार्थी दशेपासूनच अखिल भारतीय विदयार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य असलेले विद्यासागर राव उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. विद्यासागर राव यांनी १९७३ साली करीमनगर जिल्हयात वकिलीची सुरूवात केली. सार्वजनिक जीवनातील जनसेवेचा व्यापक आणि बहुविध अनुभव असलेले विद्यासागर राव तेलंगणा राज्यातील एक वरिष्ठ भाजप नेते राहिले आहेत. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या […]

गाभारा 

पुस्तकाच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसाजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत. त्या या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगड़ल्या जातात. […]

मराठी लोकांनी खेकड्याची वृत्ती सोडावी ……..!

पानिपत चा आणि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातला पराजय हा शेवटला ठरला पाहिजे .आता देशाची सूत्र महाराष्ट्राच्या हाती देवून तर पहा .न भूतो न भविष्यती अशी प्रगती हा महाराष्ट्र देशा साठी घडवून आणेल. […]

नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी

नाते प्रेममयी , विश्वासदायी, नाते जिवीच्या जिवलगी, दाखवी आपुलकी, नुरणे सलगी,–!!! धागे मैत्रीचे, धागे जिव्हाळ्याचे, धागे आपुल्या सुसंवादाचे, धागे सहकार्याचे,धागे अंतराचे घट्ट विणी,–!!! बंध रेशमी, नसावे तू अन् मी, द्वैतातून अद्वैत इतुकी एकी, असे आत्मिक एकजिवी, ठाम गोडी ,–!!! परस्परा संकटी, एकमेका सहकारी, नसावी बिलकूल दुरी, आपुल्या जीवनी, अशी दोस्ती,–!!! माझ्यात तू अन तुझ्यात मी, प्रेमभरली […]

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठावूक नाहीं देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं….१, विठ्ठल- रामाचा नाद,  गुंजन करितो येथें पवित्र वातावरण,  येण्यानी होवून जाते….२, देवण घेवण आत्म्याची,  आपसामध्यें चालती शब्द फुलांची गुंफण,  त्वरीत होऊन जाती….३, फूले देऊनी मजला,  हार गुफूंन घेतात दोघे मिळूनी तो हार,  प्रभूस अर्पूं सांगतात….४ अदृश्य असले नाते,  असावे दोघांमध्ये भाषा आत्म्याची जाणतां, […]

रुद्रा – कादंबरी – भाग ३

इन्स्पे. राघव नुकताच सी.बी.आय ला अटॅच झाला होता. सकाळचे एरोबिक्स संपवून तो घाम पुसत होता. तोच त्याचा मोबाईल वाजला. हवालदार जाधव फोनवर होता.  […]

शान्त समईत जशी वात

शान्त समईत जशी वात,तशी समाजात स्त्री जात, जळून जळून प्रकाश देत, क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!! पणतीची ज्योत तशी, आमुची ही असे जात,– जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत, लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत, मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!! नंदादीपातील जशी ज्योत, स्त्री तशी तिच्या संसारात, हळूहळू अगदी तेवत,–!!! दुसऱ्याला प्रकाशमान करत,–! निरांजनातील छोटीवात, संसारासाठी […]

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग २

दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे. गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्‍याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. […]

साधता संवाद..संपतील वाद… !

तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतॊय..काम शाळा नोकरी यामुळे आधीच वेळ मिळत नाही त्यातच तंत्रज्ञांच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतोय. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचं भवितव्य अवलंबुन असतं. आपल्या बोलण्यानं एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचं मनही दुखू शकतं. […]

1 186 187 188 189 190 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..