MENU
नवीन लेखन...

श्री स्वामी समर्थ

पूजन चिंतन चरणी माथा गजानना श्री स्वामी समर्था गजानना श्री स्वामी समर्था तारिल भवसागर गाथा गजानना श्री स्वामी समर्था दीन हिनांचा एकच त्राता गजानना श्री स्वामी समर्था करिशी कृपाळू दृष्टी भक्ता गजानना श्री स्वामी समर्था चराचराचा पालनकर्ता गजानना श्री स्वामी समर्था भक्तिचा तू खराखुरा भोक्ता गजानना श्री स्वामी समर्था चिंता नच पाठिशी तू असता गजानना श्री स्वामी समर्था घेऊया नाम […]

परीस…

भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते.” झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. “इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील… प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या […]

खुणावणाऱ्या “रचना”

युगानुयुगांपूर्वी (आता असंच म्हणायला हवं- १४ महिने चित्रपटगृहातील पडदा आणि नाटकाचा रंगमंच पाहिला नाही) पुण्याच्या बालगंधर्वला ” बाबला अँड हिज ऑर्केस्ट्रा “ला गेलो होतो दोन कारणांसाठी – ” कालीचरण ” ची टायटल ट्यून देणारा बाबला आणि “धर्मात्मा” साठी गायलेली कंचन या जोडीला ऐकण्यासाठी ! […]

२३ मे – जागतिक कासव दिन

कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे. […]

गायक, अभिनेते, संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे

केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३ साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ’आंधळ्यांची शाळा’या नाटकाचे त्या काळी शंभराहून अधिक प्रयोग झाले होते. पहिला प्रयोग मुंबईच्या रिपन थिएटरात १जुलै १९३३ रोजी झाला. […]

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग – १)

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा सर्वप्रथम ठराव करण्यात आला तो 1946 च्या बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात! पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. समितीच्या आंदोलनातून महाराष्ट्राची निर्मिती झाली, परंतु ती संयुक्त महाराष्ट्राची नव्हती, तर अपूर्ण महाराष्ट्राची! […]

दैवगती (कथा)

१९५५/५६ सालची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा…. साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते. आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं. […]

चिता

जिथे वेचला प्राजक्त तिथे गोवऱ्या नशिबी आल्या कोमल निशिगंधाच्या पाकळया नजरेसमोर चोरीला गेल्या कुठे मागावी दाद फिर्याद सुगंधच फितूर झाला बघता बघता चोराच्या श्वासात तो सामावला शुन्य नजर,मती गुंग, बधिर मी स्वतः ला हरवून बसलो स्वतः च पेटवलेल्या चितेत धुमसत जळु लागलो © अरविंद टोळ्ये ९८२२०४७०८०

नातं

नातं जिवा-भावाचं सढळ…..अढळ ! नातं प्रिती-प्रेमाचं रसाळ …..मधाळ ! नातं राग-लोभाचं खट्याळ…..स्नेहाळ ! नातं दुःख – हर्षाचं उदास …..उधाण ! नातं विरहात एकटे व्याकुळ ! नातं मनांत सूर गात्रात ! नात्याची गुंफण रेशमी….रेशमी ! बंध रेशमाचे अखंड….अतूट ! कस नात्याचा झळाळे सुवर्ण ! पाईक नात्याचा पवित्र ….पावन ! बाज नात्याचा मस्त उनाड ! साज नात्याचा प्रेम […]

‘शेजार’ ….. (कथा)

आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं …. […]

1 5 6 7 8 9 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..