नवीन लेखन...

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ३

लग्नाला ६ महिने झाले होते, आएचे घर तर साफ तुटल्यासारखेच होते, बिपीनचा अहंकारी स्वभाव, आणी आईचा लग्नाला विरोध संगीताची चांगलीच कोंडी झालेली, पण कामच्या आनंदात ती बुडून गेली होती, […]

प्रश्न आणि ऊत्तर

मन इतके चंचल आणि कोडगे असते की एकदा आलेला अनुभव किंवा अपमान विसरून जातो. परत तेच घडते तरी शहाणपण येत नाही. ते समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीत कसे निभावून न्यायचे. […]

अशाच एका रात्री…

इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते. […]

कोविड 19 नंतर – लेखमालिका विषय परिचय

पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक. लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत. या लेखमालिकेतील विषयांची ओळख करुन घेऊया…. […]

गिरनार यात्रा (भाग – ४)

काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली. […]

दिलीपराज प्रकाशन संस्थेचे संस्थापक प्रा. द. के. बर्वे

१९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली. […]

राष्ट्रीय ग्राहक दिन

ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. […]

आनंद सोहळा

माहोल हा प्रसन्नतेचा तृप्त! कृतार्थ लोचने आभाळ सप्तरंगलेले ब्रह्माण्ड! सारे देखणे। मनांतरी, मीरा! राधा! कृष्ण! कृष्ण! अंतरी हृदयांतरी, माधुर्यभक्ती मंत्रमुग्ध! नाद सुस्वरी। निरभ्र! या निलांबरी लपंडाव, भास्कराचा साक्षी! लोभस निसर्ग खेळ हाच दयाघनाचा। रूप! निरागस निर्मल भाव! मधुरम मधुरम नेत्री कनवाळू कैवल्य मुक्ती मोक्षाचा सागर। सांजआभाळ, तुष्टलेले मेघ आठवांचेच लोचनी भास! सोज्ज्वळ हृदयी ब्रह्मानंदी सोहळा जीवनी। […]

गीतकार, संगीतकार विवेक आपटे

विवेक आपटे यांनी गेली तीस हून अधिक वर्षे चित्रपट, जाहीराती, जिंगल्स पबल्सीटी कँम्पेन, एकांकिका, नाटके, मालीकांची शिर्षक गीते, चित्रपट गीते असे भरपुर लेखन केले आहे. […]

मृत्युंजय दिन

स्वातंत्र्य प्राप्तीच्या दुर्दम्य इच्छेच्या जोरावर सावरकरांनी जणू मृत्यवर विजयच मिळवला होता. याच स्मरण म्हणून तसेच सावरकर कुटुंबाने देश स्वतंत्र होण्यासाठी सर्वस्वाची होळी केली त्याला अभिवादन म्हणून भारतभरातील नागरिकांनी मिळून २४ /१२/१९६० हा दिवस मृत्युंजय दिन म्हणून साजरा केला. […]

1 7 8 9 10 11 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..