नवीन लेखन...

किती दिवसात..

किती दिवसात पावसाच्या सरीत चिंब भिजलेच नाही. रिमझिम रेशीमधारा आणि गोल गारामणी झेललेच नाही… किती दिवसात पागोळ्यांचे मणी ओंजळीत धरलेच नाही. आणि पत्र्याच्या तडमताशाचे आवाज ऐकून ताल धरलाच नाही… किती दिवसात कागदी बोट पाण्यात सोडून दिलीच नाही. आणि लांबवर जाऊन पाण्यात दूरवर गेलेली पाहिलीच नाही…. किती दिवसात भिजलेले केस कोरडे केलेच नाही. चुलीपाशी बसून आईच्या हातचा […]

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते तर काही म्हणतात प्रेम करायचे असते… काहीही असो प्रेम महत्वाचे पण काहीना तेही आवडत नाही…. प्रेमात असताना अनेक जण किवा जणी खुप ‘ डोळस ‘ प्रेम करतात.. मग ते खरे प्रेम असते .. का तिथे पण ६०-४०% हिशेब असतो…. असेल बुवा ६०-४० चा नाद अनेकांना कदाचित वृतीने टक्केवाले अधिकारी-कर्मचारीअसतील… टक्क्यावर जगणारे… […]

Cell नव्हे जेल

स्वातंत्र्यापूर्वी, वीर सावरकरांनी ‘काळया पाण्या’ची शिक्षा भोगली! ती ही अंदमान सारख्या त्याकाळातील निर्जन अशा बेटावर.. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कारावास भोगला.. आज स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षं झाल्यानंतरही गेली चोवीस वर्षे अगदी एक वर्षाच्या बाळापासून नव्वदीतल्या ज्येष्ठांपर्यंत आपण सर्वजण मोबाईल उर्फ सेलफोनच्या जेलमध्ये, स्वखुशीने बंदीवान […]

काशी विश्वनाथ कॉरिडॉर चा लोकार्पण सोहळा

महोत्सवाची प्रमुख आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ धाम आणि संगीत, साहित्य, पुस्तक मेळा, व्यापार मेळा, महोत्सव, महापौर संमेलन, कृषीआधारित संमेलन, वास्तुविशारद संमेलन, कला आणि साहित्य संमेलन, रांगोळी आणि छायाचित्रण स्पर्धा, क्रीडा आणि युवकांसाठी विविध कार्यक्रम असतील. हा उत्सव महिनाभर चालणार आहे. […]

वहिची पाने

एक नामजप लिहायचे ठरवले होते. म्हणजे काय झालं मन अस्वस्थ झाले होते. म्हणून एका हितचिंतकांनी सांगितले होते की अमूक एका संख्येत लिहा. मनात आलं की ते करणे हा स्वभाव. त्यामुळे वही आणून घेतली. पहिल्या पानावर अगोदर श्री राम प्रसन्न असे लिहिले. ती लहानपणीची शिकवण. नंतर नांव. दिनांक. आणि त्याच पानावर पाच देवांची नांवे लिहिली. […]

त्याला हवा तसा हवा तेव्हा

त्याला हवा तसा हवा तेव्हा त्याचा टाईमपास तिच्याबरोबर झाला तिच्या दुखऱ्या मनाच्या अजून मग चिंधड्या लाख उडल्या.. आता ती किती चूक हेच फक्त त्याच्या लेखी उरलं कितीही अपमान त्याने केले तरी तीच दुःख त्याला न कळलं.. मन आणि भावनांची तिची कहाणी त्याला कधी कळणार नाही.. तिच्या मनाची जाणिव त्याला दिसणार कधीच ती नाही.. त्याचा ती टाईमपास […]

‘हार्बर लाइन’ कुर्ला ते रे रोड दरम्यान चालू झाली

बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली स्टीम इंजिन असलेली ट्रेन धावल्यानंतर या ट्रेनचा विकास होण्यास बराच कालावधी लागला आणि त्यानंतर पहिली ईएमयु (वीजेवर चालणारी )लोकल धावण्यास १९२५ साल उजाडले. […]

समथिंग डार्क इन ब्लॅक

कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती. साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती. तिची स्वतःची जागा घेतली होती , गावातच आईबाबा रहात […]

नशीब कठोर स्वीकार होता

नशीब कठोर स्वीकार होता अबोल अंतरी झाला दुःखी जीवाचा तिच्या अधुरा डाव जुगारी मांडला कितीक इच्छा दाबून टाकल्या वेदनेच्या कळा लागल्या न कौतुक न प्रेम न माया शांततेत होम पेटला काहीच नाही इच्छा आकांक्षा सर्वसाचा लाव्हा तप्तला भोग दुःखद जळत्या मनाला नकळे कुणाला भावना मेलेल्या मनात दुःख पसारा स्त्रीजन्म निःशब्द सारा भाव मेले मनात जखमा नियतीचा […]

1 27 28 29 30 31 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..