नवीन लेखन...

अचूक ऊत्तर

कामावर निघालेले बाबा पेपर चाळत असताना म्हणाले काय कलियुगात चाललय काही समजत नाही. दोन रुपयांसाठी मित्राचा खून केला आहे असे वाचून सांगत होते. ते गेल्यावर एक मुलगा आईला म्हणाला मी कसा आहे म्हणजे कसा वागतो चांगला वागतो ना . याच ऊत्तर आणखीन दहा वर्षांनी सांगते असे म्हणून आई आत मध्ये गेली. […]

एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी

एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी अलवार भावनांची मेळ सहज जुळावी मन ओढ ओली हळवी तुझ्यात सांज फुलावी माझ्या मनाची तुझ्या मनाशी वीण जुळावी हात तू माझा हातात अलगद घेऊनी अंतरतील दुःखरी नस तुला कळावी घट्ट मिठीत तुझ्या मी ओथंबून रडावी तुझ्या मिठीत आर्त व्याकुळ मी मोहरावी न कसला पाश न जाणिव कसली रहावी तुझ्या […]

त्याचे दोघांचे नेहमी

त्याचे दोघांचे नेहमी मस्त चालले असते, कधीही भांडत नाहीत, कधीही कुठलाही हेका नाही सर्वाना कुतूहल वाटत असते एकदा सहज त्याला विचारले हसून म्हणाला कुणीतरी एखादे पाऊल मागे घेले की झाले सात पाऊले तर एकत्र असतो असतो ना पुढे मागे… मग त्यांनतर त्या पाऊलाची चर्चा कशाला हेच तर आम्हाला कळत नाही पावला पावला वर बदलणे आवश्यक आहे […]

अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली. या महत्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणाचा थोडक्यात इतिहास. १५२८: मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले जाते. १८५३: इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली. १८५९: इंग्रजांनी वादग्रस्त परिसरात आतील भागात मुसलमान […]

तुझ्या मिठीत सख्या

मी बेधुंद जराशी व्हावी स्पंदने हलकेच अधरी अंतरात उलघाल व्हावी घेशील मज तू कवेत जेव्हा चांदण सडा अंगणी बरसला लाजेल मी अलगद गाली तेव्हा तू ही सख्या हलकेच मोहरला स्पर्शीले तन आल्हाद तू बहरल्या रोमांचित खुणा ओठ ओठांनी टिपले तू साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा अलवार मिठीत तुझ्या वेढून घे अलगद तू मजला स्पर्श मलमली गुंतून मोहक […]

ती पण तशीच

ती पण तशीच तो पण तसाच.. दोघेही विकृतच म्हणावे लागतील… त्याने समाजाची, पैसा मिळावा म्हणून वाट लावली तर तिने स्वतःच्या भुकेसाठी… दोघांच्या भुका घातकच आज दोघांचे चेहरे त्यांच्या विकृतीमुळे संध्याकाळी विझू पाहत आहेत अजूनही लंगडत लंगडत तो त्याची विकृती सांभाळून आहे… त्याला माहित आहे.. आपला शेवट जवळ आहे.. तरी पण विकृतीला चिकटून आहे त्याची सत्तेची हाव..पैशाची […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ.बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. […]

काळाच्या पडद्याआड जाणारी सिनेमाघरं..

मार्च महिन्यापासून ‘कोरोना’मुळे लाॅकडाऊन सुरु झालं आणि सर्व टाॅकीज ‘व्हेंटिलेटर’वर गेल्या. टाॅकीजमध्ये जळमटं वाढलीत. खुर्च्यांवरती धुळीची पुटं चढलीत. मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला हा दुष्परिणाम जागतिक चित्रपटसृष्टीचं सर्वात मोठं नुकसान आहे. […]

पंडित जितेंद्र अभिषेकी

पंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली. […]

पर्जन्ये पातळी ओलांडे रती (सुमंत उवाच – ८९)

“माझं आयुष्यात काहीच चांगलं होणार नाहीये. माझं आयुष्य नेहमी असंच सुईच्या टोकावर असणार आहे. केवळ दुःख दुःख आणि दुःख एवढचं माझ्या आयुष्यात लिहिलंय बास दुसरं काही नाही.” हे असे विचार माणसाच्या मनात नेहमी येत असतात. […]

1 36 37 38 39 40 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..