नवीन लेखन...

चिट्ठी

कानाला हेडफोन होते,सहज पंकज उधासचे ‘ वतन से चिट्ठी आयी है ‘ गाणे ऐकत असताना संपूर्ण भूतकाळातच गेलो. आज तू इथे नाहीस , आहेस कुठे तरी परदेशात २० वर्षे झाली, सपंर्क नाही. पण तू मात्र चांगलीच आठवतेस.सडसडीत, एक लांबलचक वेणी,उंचच होतीस माझ्यापेक्षा…त्यावेळी.आता कशी आहेस हे माहित नाही.पण कॉलेमध्ये असताना मला आठवतंय मी पुस्तके लायब्ररी मध्ये ज्या […]

प्रश्न पडतात अनेक काही

प्रश्न पडतात अनेक काही त्याची उकल होतं नाही, भाव साठतात हृदयात त्याची उत्तरं मिळतं नाही.. सूर ताल लय चुकतात पण शब्दांची मात्रा चुकतं नाही, अर्थही बदलतात सारे कधी पण भावनांची व्यथा कळतं नाही.. कवी कल्पनेत रंगवतो सदा दुनिया खरी आणि खोटी, शब्दही कवीचे मिटतात मग स्वार्थाची दुनिया पाहून खरी.. भाव विश्व सारे उभारतो कवी काव्यांतून नेहमी, […]

आज दिवाळीच्या दिवशी

आज दिवाळीच्या दिवशी आमची परत नजरानजर झाली हाय-हॅलो झाले.. मग खुप गप्पा झाल्या.. ब्रेंक-अप नंतर आजच भेटलो बाहेर फटाके फुटत नव्हते दिवाळी असून देखील.. परिस्थितीच तशी आहे, फटाक्यापेक्षा जगणे महत्वाचे ,तरी पण काही मूर्ख असतातच. पण मनामध्ये एक पणती फडफडत होती माझ्या आणि तिच्याही हे मला तिच्या डोळ्यात दिसले…… परत जाताना दोघानाही बरे वाटले परत भेटू.. […]

नाही म्हणण्याची ताकद आपण हरवून बसलो आहोत का ?

नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. […]

सगळं काही थांबू शकतं

सगळं काही थांबू शकतं पण मन थांबत नाही, किती आवरायचं म्हणलं तरी मन सावरत नाही.. विसरायचं सार सहज म्हणलं तरी मनाला कळतं नाही, गुंतायचं नाही म्हणलं तरी मनाच गुंतण सुटतं नाही.. कितीक समजावे बुद्धीने परी मनापुढे बुद्धी चालतं नाही, मोह अंतरीचे सोडायचे मोहक तरी मनाला काही ते कळतं नाही.. द्वंद अनेक चालती अलगद अंतरी परी मन […]

ती मला परत दिसली

ती मला परत दिसली बऱ्याच दिवसांनी.. एकमेकांकडे बघितले तिची नजर जरा खाली गेली तेव्हाच जाणवले.. समथिंग डार्क इन ब्लॅक तिचा पाठलाग करावा ते तर बरे दिसत नाही.. अर्थात कुतूहल म्हणून.. पण तसे नाही केले.. नाही मनाला पटले.. मनात आले पुढल्या वेळेस बघू.. आजही त्या रस्ताने परत गेलो.. आज नाही दिसली… मला माझेच आश्चर्य वाटले हे असे […]

झुणका भाकर

शिवसेनेने पुण्यातील झुणका भाकरला मिळालेली लोकप्रियता पाहून १९९५ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात झुणका भाकर केंद्रं सुरू केली. […]

सुप्रसिद्ध समीक्षक श्री.के.क्षीरसागर

श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्‌मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्‌मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्‌मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्‌मयीन वाद वाचावयास मिळतात. जे. कृष्णमूर्ती यांच्या विचारांबद्दल त्यांची वेगळी मते होती . परंतु दोघे एकत्र आल्यावर झालेला ‘ निशब्द संवाद ‘ पुणेकरांना माहित आहे. […]

उत्तम ते सर्वगुण (सुमंत उवाच – ८८)

चांगले जेवण मिळू लागले आणि पहिली धोक्याची घंटा वाजली श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनात. जर हेच असे चांगले जेवण रोज मिळू लागले तर ज्या कार्यासाठी श्री प्रभू रामचंद्रांनी माझी निवड केली आहे ते कार्य पूर्ण कसे होणार? […]

मॅचिंग..

त्याने किंवा तिने सांगितले कपडे शिवताना चार मास्क पण शिवा शिंपी म्हणाला ते तर आम्ही देतोच ? मला त्या कपडे शिवून घेणाऱ्याची कीव आली. खरे तर योग्य ती काळजी परखडपणे घेतली पाहिजे. मास्क घालणे ही नियतीने आपल्याला मजबूर केले आहे, इतके तरी समजून घ्या गुलामीचा, असाह्यतेचा देखील उत्सव ? आज आपण आपल्या वृत्ती भयानक वळणावर नेऊन […]

1 37 38 39 40 41 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..