नवीन लेखन...

‘च्या’ भर रे..

आमच्याकडे कुणी पहिल्यांदा आलं की, आम्ही त्याला ‘चंद्रविलास’ मध्ये घेऊन जायचो. त्यावेळी झोरेचे वडील गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यावेळचे ‘चंद्रविलास’ जुन्या काळातील हाॅटेलचा एक उत्कृष्ट नमुना होते. […]

भारतीय नौदल दिन

३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. […]

माझा डोंबिवलीकडील मित्र बापू राऊत

बापू त्याचे काम त्याच्या पद्धतीने करत असतो तसे तो पत्रकार असल्यामुळे डोंबिवलीमध्ये त्याने अनेकांची ‘ वाजवली ‘ देखील आहे आहे ,अनेकांचा बुरखा फाडलाही आहे पण हे सगळे ‘ निस्पृहपणे आणि अत्यंत मनापासून . […]

प्राण जाई निघून जेव्हा (सुमंत उवाच – ८७)

प्राण जातो म्हणजे नक्की काय होते. काय असतं शरीरात जे बाहेर पडल्याने सगळी इंद्रिये आपले कार्य थांबवतात. समाधान लाभलेल्या सुखाला आत्मिक सुख का म्हणतात, प्राणिक सुख का नाही म्हणत? […]

गोव्यातील ओल्डचर्चमधील सेंट फ्रान्सिस झेविअर

गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो सायब’ हे बिरूदही लागू झालं. […]

जागतीक दिव्यांग दिवस

शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे दिव्यांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, व दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. […]

व्याकुळल्या भावनांना काव्याचा

व्याकुळल्या भावनांना काव्याचा मोहर हलकेच अंतरी फुलला तो बहर अवचित गंधित तुझा अन जीव माझा धुंद झाला.. ती सांज ओढ कातर क्षणाची जीव तुझ्यात नकळत धुंदावला आरक्त लोचनात थेंब अश्रूचा अलगद दुःख मिटवून गेला.. का बहरल्या दग्ध चेतना प्राजक्त हलकेच होरपळला न फुलल्या कळ्या काही वेदना मनात अबोल उरल्या.. काव्यांचे प्रेम शब्दांवर सजले काव्यांत जीव आल्हाद […]

तो बिनधास होता

तो बिनधास होता त्याला ती आवडायची का प्रश्न त्या वयात विचारू नये असे म्हणतात तो तिच्यावरून आम्हा मित्रांना जाम पकवयाचा एक दिवशी त्याला आम्ही हरभर्याच्या झाडवर चढवला तो तिला विचारायला गेला I m interested in you.. तिने उत्तर दिले No thanks.. तो thank you म्हणत माघारी आला… पुढे त्याने सांधा बदलला तिने पण….. पण आम्ही नाही […]

भोपाळ वायूदुर्घटनेची ३८ वर्षे

भोपाळमध्ये ‘सेविन’ (कार्बरिल) नावाचे एक कीटकनाशक मिथाइल आयसोसायनेट व इतर काही द्रव्यांपासून बनविले जात असे. द्रव स्थितीत असलेला मिथाइल आयसोसायनेट (एमआयसी) वायूरूप अवस्थेत अत्यंत विषारी असल्याची पूर्ण कल्पना अमेरिकी, तसेच भारतीय कंपनीला होती. या एमआयसीचं रूपांतर वायूत होऊ नये म्हणून जमिनीखालच्या थंड टाक्यांमधून तो साठविला जात असे. […]

1 39 40 41 42 43 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..