नवीन लेखन...

शारीरिक जखम बरी होते

शारीरिक जखम बरी होते पण मनाचं दुखणं गहिर असतं भावना खेळणं सहज होतं पण मनाचं तुटण जिव्हारी घडतं.. मनातल सगळंच बोलता आलं असत तर मोकळं आभाळ भरलं नसतं सगळंच जर हृदयातलं कळलं असतं तर मनालाही रडावं वाटलं नसतं.. भावनेत ओलं हळवं होणं सहज अलवार होत असतं मनाच्या तारा छेडल्या हलकेच तर दुःख सहज मोकळं होतं.. कुणी […]

कधीतरी , कुठेतरी , केव्हाही

कधीतरी , कुठेतरी , केव्हाही दिसतात प्रेमाचे रंग.. म्हणून नाक मुरडणारे खुप दिसतात , म्हणे काही काल-वेळ आहे का, ही आपली संस्कृती आहे का, पण त्याला आणि तिला काहीच सोयर सुतक नसते… तो आणि ती मस्तपणे आपल्या विश्वात असतात, आणि संस्कृती आणि इतर काटे त्यांना कधीच बोचत नसतात परंतु इतर मात्र तडफडत असतात संस्कृती आणि वगैरे […]

‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर

१९६८च्या सुमारास प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी पार्कमध्ये कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली आणि प्रशिक्षक म्हणून स्वतःला वाहून घेतले. भारतीय क्रिकेटचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. केवळ सचिन तेंडुलकरच नव्हे, तर विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अजित आगरकर, रमेश पोवार, लालचंद राजपूत, बलविंदर संधू, सुलक्षण कुलकर्णी, समीर दिघे, पारस म्हांबरे असे त्यांचे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले. […]

क्रिकेटपटू रसी मोदी

रुसी मोदी यांनी ‘ सम इंडियन क्रिकेटर्स ‘ हे पुस्तक लिहिले असून त्यात भारताच्या २३ महत्वाच्या क्रिकेटपटूंवर लिहिले आहे त्याला सर डॉन बर्डमन यांनी ‘ प्रस्तावना ‘ लिहिली असून त्याचा मराठीत अनुवाद बाळ. ज. पंडित यांनी केला असून हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. […]

बांगलादेशची निर्मिती

भारताने फक्त १४ दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडलं. भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. […]

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद

हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. […]

“सख्खे शेजारी”

खूप वर्षांपूर्वी कुठंतरी वाचलं होतं, ‘शेजारी’च आपला खरा ‘पहारेकरी!’ जुन्या काळी चाळींमध्ये राहणारी माणसं एकोप्याने नांदायची. प्रत्येक कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्याचं आपुलकीने लक्ष असायचं. जमाना बदलला. आता चाळी पाहायलाही मिळत नाहीत. […]

कोणार्क सूर्य मंदिर

खरेच कोणार्क काय , खजुराहो काय आज ना उद्या हे भिकार लोक नष्ट करण्याच्या मागे लागतील ते धर्माच्या नावावर आणि कचकड्याच्या भावनेच्या जोरावर अशा या ‘ पंड्याना ‘ आताच आवरले पाहिजे. आणि हो कोणार्क आणि खजुराहो पाहूनच घ्या हे इतिहासाचे मारेकरी काहीही करतील ? […]

अभिनेते शरद तळवलकर

शरद तळवलकर यांना स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या ‘ अप्पाजींची सेक्रेटरी ‘ या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते. […]

आवरणे कसले, कधी (सुमंत उवाच – ८६)

माणूस कितीही मोठा असला, प्रसिद्ध असला, कर्माने उंची गाठलेला असला तरी तो स्वतःला अधीर क्षणी, संकट काळी, अतीव दुःखाच्या क्षणी, अत्यंत आनंदाच्या वेळी आवरू शकेलंच असे नाही. […]

1 40 41 42 43 44 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..