शारीरिक जखम बरी होते
शारीरिक जखम बरी होते पण मनाचं दुखणं गहिर असतं भावना खेळणं सहज होतं पण मनाचं तुटण जिव्हारी घडतं.. मनातल सगळंच बोलता आलं असत तर मोकळं आभाळ भरलं नसतं सगळंच जर हृदयातलं कळलं असतं तर मनालाही रडावं वाटलं नसतं.. भावनेत ओलं हळवं होणं सहज अलवार होत असतं मनाच्या तारा छेडल्या हलकेच तर दुःख सहज मोकळं होतं.. कुणी […]