नवीन लेखन...

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती. […]

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. […]

वृक्षसंमेलन

कारखान्या विष, सोडले हवेत गादी पैसे खात, सुजलेली वाहनी गराडा, या भूतलावरी लोट धुरांवरी, स्वार असे प्लॅस्टिकने पहा, वेढले वेष्टन पृथ्वी जे आसन, डळमळे रसायनी शेती, विषच पेरले बियाणे रूजले, संकरीत बोडखे डोंगर, देखवेना डोळा कोणा कळवळा, येईल का? पाणी जो मागतो, नित्य देवाकडे लक्ष नसे थोडे, वृक्षाकडे तडातडा तोडी, बांधावरी झाड जरा नाही चाड, वृक्षाप्रती […]

वाटा वेड्या वाकड्या

वाटा वेड्या वाकड्या हरवून साऱ्या गेल्या ओल दव भिजल्या वनी प्राजक्त फुलांत हरवल्या.. गंध मंद आल्हाद दरवळे पावलोपावली बहर खुणा देह भिजल्या हळव्या मनी पर्ण ऋतूंचा मोहर नवा.. मन अलवार धुंद मोहरे पर्ण पाचूचा हिरवा नजारा ओल हळव्या एकांत क्षणी रक्तीमा गाली विलसे लाजेचा.. वसंताचे आगमन होता ऋतुराज बेधुंद बहर मना वसंताचे हलकेच साज लेणे सजली […]

पाऊस येतो

आला तोच सुगंध ज्याचा आठ मास विसर पडतो, आला तोच मातीच्या गंधाचा अत्तर जीव वेडावून भान हरपतो, आला तोच सोहळा ज्याचा सृष्टीला परमानंद होतो, भिजवून धरतीला आकंठ चराचरातून निर्मळ करतो, आला पाऊस तोच पुन्हा जो दरसाली नित्यनेमाने येतो, तरीही नेहमी नव्या जुन्या आठवणींचा पूर पुन्हा वाहून आणतो, आला शहारा तोच तेव्हाचा डोळे अलगद मिटून घेतो, तू […]

या मनाचे त्या मनाला

या मनाचे त्या मनाला शब्द सारे भाव उलगडते काव्यांत जीव व्याकुळ कवितेचे लेणे कवीला लाभाते.. या हृदयाचे त्या हृदयाला शब्द सारे बंदिस्त होते बहरतो कवी कवितेत आल्हाद कवीचे मन वेगळे जरा असते.. या अंतरीचे त्या अंतराला शब्दसाज कवितेत गुंफून राहते मरेल कवी या दुनियेतून जरी कवीच्या कवितेचे नक्षत्र अमर होते.. — स्वाती ठोंबरे.

आयुष्याच्या संध्याकाळी

आयुष्याच्या संध्याकाळी संपते जीवाची ही वात गात्र कुरकुरू लागली मन भरून सारखं तुला पाहू वाटतं थरथरे माझे हात घेण्या तुझा हात हाती एक जीव एक प्राण तुझ्या माझ्या संसाराची जन्मभर साथ दिली आता सोडून चालले एकला समजू नको तुला पाहतील हे डोळे तो येईलचं आता काळाच्या कुशीत न्यायला जरा विसावते आता मग जमेल जरा जायला जाईन […]

‘माणसं’ ब्लाॅक होतात, ‘मन’ नाही

काॅलेजमध्ये असताना एक सिनियर मित्र होता. काॅलेजमधील सांस्कृतिक कामाच्या निमित्ताने आम्ही एकत्र यायचो. तो बोलघेवडा असल्याने त्याच्या सर्व प्राध्यापकांशी ओळखी होत्या. त्याचा गैरवापर करून तो माझ्यावर दबाव आणू लागला. […]

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार

विदर्भातले ते एक लोकप्रिय नेते होते. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात ते चले जाव आंदोलनात आघाडीवर होते. ते १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा आमदार झाले. […]

लेखक केशव मेश्राम

१९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. […]

1 51 52 53 54 55 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..