नवीन लेखन...

अधांतरी साकव कसा पार होई (सुमंत उवाच – ७८)

प्रवाह कसा पार करायचा, हा प्रश्न या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा पडतोच, मग तो नदीचा प्रवाह असेल, जगण्याचा प्रवाह असेल अथवा अजून कसला प्रवाह असेल. […]

जागतिक शौचालय दिवस

जनजागृतीमुळे शहर व ग्रामीण भागात तीन वर्षांत हजारो शौचालये उभारली गेली, परंतु त्याचा प्रत्यक्षात कितपत वापर होतो हा संशोधनाचा विषय आहे. सरकारकडून शौचालय बांधणीसाठी १२ हजार रुपये अनुदान मिळत असल्याने कोणी त्यास नाही म्हणत नाही. […]

आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस

हळूहळू स्त्रियांकडून पुरुषांवर होणार्या् अत्याचाराच्या घटना कानावर येऊ लागल्या. ४९८ या कायद्याचा स्त्रिया ढाल म्हणून नव्हे तर तलवार म्हणून उपयोग करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले. दखलपात्र, अजामीनपात्र आणि तडजोड नसलेला असा हा कायदा असल्याने या कायद्याचा अनेक ठिकाणी गैरवापर होऊ लागला. […]

श्री गजानन जय गजानन

असावे मन एकाग्र चित्ती सगुण साकार कैवल्य मुर्ती, कितीक गावी तुमचीच महती महाराजांची अखंड नीनदे कीर्ती… विदर्भात असेल ग्राम नगरी पुण्य पावन ही शेगाव पंढरी, यावे ईथे लिन होऊन नेहमी महाराजांच्या पुण्य पावन चरणी… अनेक लीला अगम्य शक्ती दिगंबर सदा ध्यान करुणाकरी, मंत्र मुखी शांत भाव सदा मुखी गण गण गणात बोते कल्याणकारी… कितीक भक्त कितीक […]

निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला

निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला कवितेचा जन्म कवी कल्पनेत साकारला तमा न कसली न फिकीर कशाची कवीच्या अंतरी नसते कमी शब्दांची कवी मन असते वेगळे हळवे हृदयी म्हणुनच सुचतात काव्यमाला कवी मनातुनी वेदनांचे अंगार भावनांचा कोरडा बाजार पाहता मोहरतात जाणिवा कवीच्या अलगद मनात तेव्हा कुठलेही काव्य करतो कवी अंतरातुनी शब्दांची मात्रा चालते कवीच्या श्वासातुनी पेटतो दाह उडतात […]

त्या काजळ रात्री

त्या काजळ रात्री पाऊस बरसत होता, घन व्याकुळ मी अशी श्वास तो कोंडत होता.. आरक्त डोळ्यांत अश्रूंचा बांध आल्हाद साचला होता, पापणी आड अश्रूंचा थेंब मिटून हलकेच डोळ्यांत होता.. कळले होते मला अंतिम श्वास माझे त्या वळणावरी, जाणार हा देह सोडून लांब दूर जग हे सोडुनी.. परी मन तयार न होते त्या अंतिम कातर क्षणी, देव […]

मन हिंदोळा

आली भाऊबीज आली गं… दिवाळी सरत आली गं माहेरा जायची घाई गं कशी मी आवरू बाई गं उंबऱ्यात येरझारा गं भाऊ येई बोलावाया गं नवीच मी इथे आले गं सोडून कसं तिथ राहू गं हुरहूर जिवा लागे गं ओढ मायेची ओढे गं माझ्याविना ही तुळशी गं पोरकी होऊन सुकेल गं तिथून इथे आले गं इथली सावली […]

जागतिक वारसा सप्ताह

कोरीव मंदिरे, लेणी, तेथील दगडात कोरलेली शिल्पे आणि त्यांचे सौदर्य यांचा अभ्यास भारतीय विद्या या शाखेत केला जातो. निसर्ग आणि मानव हे एकमेकांच्या साह्चार्याने राहतात त्यामुळे वन्य जीव, पशु आणि पक्षी, निसर्गातील वैविध्य यांची काळजी घेणे यासातही अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांचे महत्व अविवाद्य आहे. […]

चित्रपती वी.शांताराम

लॉकडाऊनच्या काळात चित्रपट पहाण्यासाठी , अभ्यासासाठी बराच वेळ मिळत आहे. चित्रपट पहात वेळ कधी आणि कसा निघून जातो तेच कळत नाही. पूर्णतः त्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित असतं. अभ्यास करीत असताना बऱ्याच लेजेन्ड्सचे चित्रपट , माझ्या पहाण्यात आले. त्यापैकी हे नाव सर्वात महत्त्वाचे मला वाटलं. खरं सांगायचं तर हे नाव सर्वश्रुत आहे. आतापर्यंत त्यांनी बनविलेले सगळेच चित्रपट […]

1 57 58 59 60 61 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..