नवीन लेखन...

फेसबुक दुनिया

आभासी जग ही मोहमयी फेसबुक दुनिया आहे चांगली वाढवण्या छंद आवडीचा परी लोकं तीच आहे सर्वत्र सारखे आहे चांगले आणि वाईटही इथेही आहे टवाळक्या भरगच्च आहे नावं ठेवणे चालू आहे दुसऱ्याच्या वॉलवर टेहाळणी आहे फ्रेंड रिक्वेस्ट त्यासाठी आहे कोण पोस्ट करतो त्यात चुका काढणारे परकेच आहे एकावरुन दुसऱ्याला बोलणारे इथे अनेक आहे तुला म्हणून सांगतो, सांगणारे […]

हुंदका

उठ गं बये रडतेस काय रोजचाच मार हा सहतेस काय कुणीच नाही येणार अश्रू पुसायला तूझेच तूला टिपायचेत, मग थांबव कि स्वतःला उठ गं बये तुझंच राज्य तुझ्याच घरात तुलाच सारे त्याज्य बसूदे चटके, उठूदे वळ दिवसाअखेर संपते गात्रातले बळ उंबरठ्याच्या आत राहील हे सारं संस्कारांना माती देऊन, नाही बाहेर कुणी बोलणारं ओढायचाय गाडा, एकटीच्याचं चाकावर […]

वूली मॅमथचा दूरसंचार!

वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं. […]

‘हुतूतू’- जगणे विकणे आहे !

गुलजारच्या चित्रपटांची नावे विचारात टाकतात. कथावास्तूशी असणारा त्यांचा संबंध जोडणे इतके सोपे नसते. “हुतूतू ” पाहायला मी पुण्याच्या सोनमर्ग चित्रपटगृहात दुपारी गेलो तेव्हा याच विचारात होतो. बघायला सुरुवात केल्यावर नेहेमीप्रमाणे गुंगून गेलो. […]

‘बाल’श्रीमंत’!!

खरंच, लहानपण आनंदाचं असतं.. कशाचीही काळजी नसते.. काळजी घेणारे कायमच जवळपास असतात.. आपल्या आवडी निवडी जपल्या जातात.. […]

राणी लक्ष्मीबाई (झाशीची राणी)

अवघ्या १८ वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या. इतक्या लहान वयात हे पद मिळाल्याने त्या काळात लक्ष्मीबाई प्रसिद्ध झाल्या. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. […]

गुरू नानक जयंती

गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. […]

त्रिपुरारी पौर्णिमा

या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. […]

फाटक्या खिशाला वाटे (सुमंत उवाच – ७७)

केवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे. […]

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

राष्ट्रनिमिर्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या तीन द्रष्ट्या व्यक्तींनी राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. […]

1 58 59 60 61 62 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..