नवीन लेखन...

राजकमल कलामंदिरचा वर्धापन दिन

राजकमल बद्दल त्या काळी असे म्हणले जायचे की निर्मात्याने स्क्रिप्ट घेऊन यावे व चित्रपटाची रिळे घेऊन जावी. व्ही.शांताराम यांनी राजकमल मध्ये एडिटींग, रेकॉर्डिग, डबिंग, मिक्सिंगचे स्टूडियो बनवले होते. या स्टुडिओमध्ये ब्लॅक आणि व्हाइट चित्रपटाची प्रोसेसिंग लॅबही होती. […]

मुक्त मी

मोकळं ढाकळं बोलली म्हणून तिला स्वैर समजू नकोस बिनधास्त व्यक्त झाली म्हणून तिला बदफैल ठरवू नकोस स्वतंत्र अस्तित्व बाळगते म्हणून तिला बेजबाबदार मानू नकोस आभूषणे, पेहराव असा म्हणून हिणवून कावळ्यागत टोचू नकोस मनात तिच्या जरा डोकावून बघ कपड्यावरून मापं मोजू नकोस स्त्री असण्याआधी ती माणूस आहे एवढं किमान कधी विसरू नकोस!! — वर्षा कदम.

‘गाढवाचं लग्न’ ह्या वगनाट्याची ३९ वर्ष

गाढवाच्या जीवावर पोट भरणारा आणि गाढवालाच लेकराप्रमाणे जपणारा.सावळ्या कुंभाराला जन्म दिला तो श्री.हरिभाऊ वडगावकर ह्यांनी.एक लेखक म्हणून लेखणीतून सावळ्याला उतरवला खरा पण त्याच सावळ्यामध्ये प्राण फुकून जिवंत करणार अभिनेता ठरला प्रकाश इनामदार. […]

पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकीकरण

दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीचे चार तुकडे करून ते चार जेत्यांनी आपसात वाटून घेतले. त्याचप्रमाणे राजधानी बर्लिनचेही झालेले चार तुकडे जेत्यांमध्ये वाटले गेले. त्यापकी पश्चिमेचे तीन तुकडे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडे आले, तर पूर्वेकडचा तुकडा रशियाच्या सोव्हिएत युनियनकडे आला. […]

कुणी कुणाचं नसत

कुणी कुणाचं नसत, फक्त मन आपलं असतं. सुखाचे सोबती खूप असतात! दुःखात वाटेकरी कुणी नसतात. प्रत्येक टप्पा इतरांसाठी असतो, मग आपलं जगणं कुणासाठी असतं? इच्छा,मोह पण आपले नसतात मनाच्या ताब्यात ते दडलेले असतात! काही अस स्वतःच माणसाचं आयुष्यात शाश्वत असं नसतं. तरीही आयुष्यभर माझं,माझं म्हणुन माणूस त्यात गुरफटतो! जीव देणारा,नेणारा सूत्रधार दिसत नाही कधी, पण अस्तित्व […]

कवीचा जन्म

रणरणत्या ग्रीष्मास सोसता केलीस एक कविता, इथेच जन्म झाला एका कवीचा कोसळत्या धारा झेलून, किळस नाहीं चिखलाचा वेड्या हाच श्रावण ओलेत्या कवितांचा शोधशी सौन्दर्य पानापानांतून, पान गळताना…. दुखावणारा होई हळव्या मृदू मनाचा दिवस रात्रीचे, जगरहाटीचे बंधन झुगारणारा त्या काळावर स्वार होणारा स्त्री पुरुष ही जात नाहीं भेदभाव मानणारा होई ममत्व बाळगणारा भावना नऊ रसांच्या उत्कट दाटता […]

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे

प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते. […]

कवी सौमित्र उर्फ किशोर कदम

प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. […]

कोलंबस (काल्पनिक कथा)

गेल्याच आठवड्यात माझा एकसष्ठीचा समारंभ पार पडला. नातेवाईक आणि बरीच मित्रमंडळीं त्या निमित्ताने एकत्र आलेली होती. निमंत्रणामध्ये भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, असं लिहूनही अनेकांनी बुके व प्रेझेंट्स आणलेली होती. प्रत्येकाला मी व्यक्तीशः भेटत होतोच, तरीदेखील काहीजण न भेटताही येऊन गेल्याची शक्यता होती.. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.. दोन दिवसांनंतर त्या दिवशी आलेल्या प्रेझेंटच्या बाॅक्सेसवरची नावं मी वाचत […]

जे घडते ते मान्य ईश्वरा (सुमंत उवाच – ६८)

जीव जन्माला आला की त्याला लोभ, हव्यास, ईर्षा, क्रोध, द्वेष या पाच जणांनी घेरलंच म्हणून समजा, पण जर तेथे प्रेम, आपुलकी, आदर, समाधान, माणुसकी या पाच पडद्यांचा वावर असला की दूषित हवा या मानवी घराच्या आतल्या म्हणजेच मनाच्या गाभाऱ्यात येत नाही आणि तेथेच माणूस कमी पडतो. […]

1 70 71 72 73 74 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..