नवीन लेखन...

थोडे तुझे – माझे

रोज रोज तेचं तेचं लाडू नकोत गोडाला कधीतरी चवीसाठी ठेचा हवाच ठसक्याला तसेच आहे आयुष्यात लावून घेऊ नये मनाला थोडे तुझे थोडे माझे घेऊन लागू प्रवासाला थोडे दिवस शांत शांत घरात राहिलं अबोला चांगलेच असते वादापेक्षा काहीच आपण न बोला वेळ जातो तसे वाटते उगीच बोललो जीवाला जाऊदेत सोडून देऊ सारे काही वेळेला आपण सारे विसरतोही […]

कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन

कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. […]

फराळाचं ताट

चार दिवसांची दिवाळी होऊन गेल्यावर फराळाचे डबे हळूहळू रिकामे होऊ लागतात व राहिलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आग्रहाने वाढला जातो… देवदिवाळी पर्यंत फराळ संपलेला असतो व राहतात त्या फक्त गोड आणि खुसखुशीत आठवणी. […]

जागतिक सॅन्डविच दिवस

सॅन्डविच हा तर अगदी सहजपणे सर्वत्र उपलब्ध होणारा खाद्यप्रकार आहे. हे सॅन्डविच काकडी,कांदा तसेच अनेक फळभाज्या वापरून तयार केले जाते. यामुळे जी मुले भाज्या खात नाहीत, त्यांच्या पोटात आपोआप सॅन्डविचच्या माध्यमातून हे पौष्टिक पदार्थ जातात. […]

’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील लक्ष्मीकांत

बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत. […]

का कुणास ठाऊक

का कुणास ठाऊक हल्ली काव्य उमलत नाही शब्दांची पखरण पुन्हा अलगद मनात बहरत नाही का कुणास ठाऊक शब्द हृदयात फुलतं नाही हरवल्या वाटेवर जुनी माणसे पुन्हा भेटत नाही का कुणास ठाऊक मनाचे मनाला उमगत नाही निःशब्द शांततेतील भाव एक दुसऱ्यांना कळत नाही का कुणास ठाऊक ओढ तुझी मिटत नाही अनामिक होते चांद रात आठवण तुझी लपत […]

माफी

जिव्हाळा नि आपुलकी जा! तूझ्या वाट्यास नाही तुझ्याबद्दल लिहून मी का संपवू लेखणीची शाई आता पुन्हा मवाळ झालास आलासच ना माझ्या दारी कितीही कारले गुळात भिजले तरीही कडू चव सोडणार नाही इतके घाव वर्मी बसले भळभळती जखम ठायीठायी फुंकर घालण्या उशीर झाला आता तुज कधीच माफी नाही जाऊ द्या, माफी देऊ, सोडून देऊ सारे कमलपत्री म्हणणे […]

प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. […]

‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राची १८३ वर्षे

स्वातंत्र्यपूर्व काळात हे वृत्तपत्र ‘बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ म्हणून सुरू झाले आणि १८६१ मध्ये याचे नामकरण ‘टाइम्स ऑफ इंडिया’ असे करण्यात आले. […]

1 76 77 78 79 80 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..