नवीन लेखन...

केश कर्तनालयात

न्हाव्याने  विचारले साहेब कोणता कट मारू? मी म्हणालो कोणताही मार पण कटकट नको करू! न्हाव्याने विचारले साहेब गोविंदा कट का सचिन कट? मी म्हणालो कोणताही चालेल पण कर सगळं सफाचट न्हाव्याने विचारले साहेब दाढी मिशी पण करू? मी म्हणालो दाढी भादर पण मिशीला नको लावू कातर! न्हाव्याने विचारले साहेब करू का मालिश चांगला? मी म्हणालो करायचं तर […]

ठाण्याच्या अभिनेत्री

सर्वसाधारणपणे कोणत्याही शहरातील, गावातील हौशी नाट्यसंस्थांना नेहमी सतावणारा प्रश्न म्हणजे नाटकात भूमिका करायला महिला कलाकार कुठून आणायचे? त्यामुळे अनेकदा हौशी स्तरावर नाटकाची निवड करताना एकच स्त्री पात्र असलेल्या नाटकाला प्राधान्य दिले जाते. पण ज्या शहराच्या कणाकणात नाट्य भिनलेलं आहे, त्या ठाण्याच्या हौशी नाट्यमंडळींना या प्रश्नाने फारसे सतावलेले दिसत नाही. त्यामुळेच ठाण्याच्या नाट्यवर्तुळात घडलेल्या आणि स्पर्धांमध्ये, व्यावसायिक […]

गाण्याचा पहिला परदेश दौरा

आत्तापर्यंत संपूर्ण देशभर हिंडून मी गायलो होतो. भारताबाहेर कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले होते, पण एक अडचण येत होती. काही कार्यक्रमाचे दौरे काही महिन्यांचे होते. इतके दिवस कंपनीची कामे थांबवून देशाबाहेर राहणे मला अशक्य होते. गायिका रंजना जोगळेकरबरोबर अमेरिका दौऱ्याची संधी देखील आली होती. पण तो दौराही अडीच महिन्यांचा असल्याने […]

गुरुतत्त्वाची सेवा अखंड घडत राहो! (संपादकीय)

‘नामस्मरण” म्हणजे फक्त मुखाने नाम घेणे नव्हे तर त्या नामईश्वराला अभिप्रेत असलेले कर्म करीत जीवन जगावे म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख न देता सत्कर्म करीत जीवन जगणे हेच नामाशी अनुसंधान साधणे आहे. […]

कावळे (कथा) – भाग 2

मी मुंबईला कॉलेज शिक्षणासाठी आलो. चांगला अभ्यास करून डॉक्टर झालो. म्हणजे एम्.बी.बी.एस्! त्याकाळात डॉक्टर म्हणजे एम्.बी.बी.एस् आणि फारच तर एफ्.आर.सी.एस्. (लंडन). पण फार श्रीमंत बापाची पोरच लंडन, फिंडन् करायची. पण एम.बी.बी.एस. म्हणजे फार मोठा डॉक्टर, त्यावेळी. आता एम.बी.बी.एस.ला डॉक्टरपण विचारत नाहीत. आता लागतो एम्.एस.एम.डी! वगैरे! काही दिवसांनी त्यालाही कोणी विचारणार नाही. मग लागतील एम.डी. म्हणजे मॅड, […]

भारतमातेच्या वीरांगना – २६ – राजकुमारी गुप्ता

हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता. […]

आंतरराष्ट्रीय न्याय दिवस

१७ जुलै ही रोम या देशाला संविधान लागू होण्याची तारीख आहे. तसेच १ जून २०१० ला कंपाला (युगांडा) मध्ये रोमच्या संविधानाबद्दल चर्चा करण्यासाठी संमेलन आयोजित करण्यात आले. तेथील विधान सभेत अनेक पक्षांद्वारे १७ जुलै ही आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाच्या रूपात साजरा करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. […]

अज्ञात आणि अनामिक यांना

हे दोन आपण पिढ्यानपिढ्या म्हणत आलेलो आहोत. अर्थ माहित नाही आणि कोणी लिहिले आहे हे सुद्धा माहित नाही…. अशी किती तरी गाणी. काव्य. बडबड गीत. वगैरे फार मोठा खजिना आहे कवितांचा. कवी. रचियता कोण आहेत हे मात्र अज्ञात आहे. म्हणून त्यांचे मोल कमी होत नाही. त्याचे जतन केले आहे… […]

आला उन्हाळा

आला उन्हाळा आला घेऊन गरम गरम हवेच्या झळा अंगाची करीत लाही जीवाची करीत काहिली घामाच्या घेऊन धारा पंख्याचा शीतल वारा तहानेने पाणी-पाणी शीतपेयांची आणीबाणी सरबतांचा शितल मारा सगळे फ्रीजमध्ये सारा आइस्क्रीमचा चाटा मलिदा सोबत थंडगार फालुदा पेप्सी आणि कोकची जोडी  गुलाबजाम वर कुल्फीची उडी सर्दी खोकल्याची जोड गोळी उन्हाळ्याची दोस्तमंडळी घराघरातून रहदारी उन्हाळी औषधांची घुसखोरी डॉक्टरांची पायरी पाय ठेवायला […]

रम्य ते बालपण : सुरेश पाटील

निसर्गचक्रातील बालपण ही एक पायरी. ती किती कणखरपणे आपण पार करतो, यावर आपलं बरचसं भविष्य अवलंबून. आता माझंच पाहा. मी खेड्यात वाढलो असलो तरी माझ्या बालपणात माझ्या आई-बापानं अनुभवाची जी शिदोरी खांद्यावर ठेवली, तीच पुढे मला उपयोगी आली, येत आहे. […]

1 13 14 15 16 17 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..