नवीन लेखन...

पुनरागमनायच अर्थात London  once again! (माझी लंडनवारी – 32)

मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं?  नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील. […]

चहा सोबत जोडली

चहा सोबत जोडली जातात हळुवार नाती, आणि स्वातीच्या मनात साहित्यिक वरील मायेचे सोबती चहा घ्यावा सुमधुर मोजावा कशाला किती, चहाचा आग्रह करते सदा साऱ्या रसिकांची स्वाती किती घ्यावा चहा तो मन भरत कधीच नाही, रसिकहो माझ्या काव्यांसोबत होऊन जाऊदे एक कप चहाची वर्णी — स्वाती ठोंबरे.

कृपा भगवंती

मीच स्वतःला ओळखुन आहे मी केवळ एक माणूस आहे भौतिक सुखे सारीच लाभली आत्मिक! सुखदा सत्य आहे न आता मनी दुश्वास कुणाचा आता स्पंदनी या तुप्तता आहे नेत्री, आठव सारे दवबिंदू परी अंतरी संवेदनांची जागृती आहे ना आता सुखदुःखांची गणती भोगप्रारब्ध, सारे भोगले आहे हवे कशाला, कुठलेच हेवेदावे हरिनामी आता मोक्षमुक्ती आहे जे जगले, ती कृपा […]

ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना I

केव्हा तरी सकाळ होऊन जीवनाला हाकारता यावे – ” ज़िन्दगी, ज़िन्दगी मेरे घर आना !” उगाच रुसून गेलेल्या, आपली चूक नसताही दुरावलेल्या जीवनाला नव्याने आवतण द्यायला हवे- बघ सगळं सहन करूनही,झालेल्या मोडतोडीने खोलवर दुखावून, व्रण मिरवत आम्हीं डगमगत्या पावलांवर उभे आहोत. […]

अभिप्राय

घराची झालेली पडझड आणि आजूबाजूच्या परिसराची वाताहात बघून राजूलाही खूप वाईट वाटलं. दोघंही खचल्यासारखे वाटत होते . त्यांचे हताश चेहरे बघताच राजूच्या नजरेसमोर आली ती त्या काका-काकूंचा अनमोल खजिना असलेली “अभिप्राय” वही. […]

येशील तू कधी भेटाया सख्या

येशील तू कधी भेटाया सख्या ती वाट मी अलगद पाहते गंध अत्तरी केवड्याचे सभोवती सुवास दरवळून आल्हाद वाहे ती कातर वेळ संध्या समयी केशरात सांज अलगद भिजे संध्या छायेचा खेळ मनोहर सांज केशरी सूर्य साक्षी असे ये सख्या नभ शामल वेळी ती वेळ धुंद क्षण बावरे तुझा स्पर्श मधाळ मोहून मिठीत तुझ्या मी गंधाळते घे तू […]

भातुकली

बालपणीची मैत्रीण माझी भातुकलीतील ती सवंगडी निरागस तो खेळ आगळा मी राजा, ती राणी भाबडी ।। कितीतरी हा काळ हरवला पण आज तीच राणी मनी ती दूर, दूर तर मी हा इथे आठवण, तिची नित्य मनी ।। मला वाटते, भेटावे तिजला अन बोलावे सारे गुज मनीचे जे घडले ते आता घडुनी गेले पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे […]

घराचं स्वप्नं साकारताना…..

आपल्या घराचं स्वरूप आणि रूप आपल्या अंतर्मनांचा आरसा असतो. आपल्या निवडलेल्या घरामुळे आपलं व्यक्तिमत्व देखील खुलून येत असतं. सौदर्याचा साक्षात्कार केवळ घरातच होतो असं नाही, तर अंतर्मनातही होत असतो. त्यासाठी घराची निवड करताना वरील सर्वच बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं असतं. […]

प्रसिद्ध क्रांतिकारक उमाजी नाईक

उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती. […]

श्रेष्ठ गायक नट भाऊराव कोल्हटकर

किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकात ‘शकुंतला’, सौभद्र नाटकात ‘सुभद्रा’ व रामराज्यवियोग नाटकात ‘मंथरा’ या भाऊरावांच्या स्त्रीभूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘सुभद्रे’ची भूमिका तर त्यांनी १८८३ ते १८९७ या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांतून त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने ‘भावड्या’ असा होऊ लागला. […]

1 316 317 318 319 320 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..