MENU
नवीन लेखन...

‘कुटुंब’ – खरं एकत्र कुटुंब

आम्ही लहान असताना, 1999-2000 च्या सुमारास ‘प्रपंच’ हि मालिका लागायची अल्फा मराठी वर..आत्ताचं झी मराठी.. YouTube वर ‘प्रपंच’ चे काही भाग पाहिले आणि थेट 1999 मध्ये जाता आलं.. मोबाईल फोन नसलेला, घरोघरी कॉम्पुटर नसलेला तो काळ.. २०-२२ वर्षांचा काळ किती पटकन गेला.. छान आठवणी जाग्या झाल्या.. मात्र आता केवळ आठवणीच राहिल्या याचं वाईट सुद्धा वाटलं. […]

‘नियती’ – गोऱ्यांच्या देशात काळा राजा

15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो. […]

काजवा

प्रकाश देण्याच सामर्थ्य प्राप्त असलं, तरीही काजवाच तू! तेंव्हा, उगाच पेटत्या मशालीवर झेप घेऊन, तिला विझविण्याचा, केविलवाणा प्रयत्न करू नकोस, लक्षात ठेव! ती धगधगती मशाल आहे, तेव्हा, आहुती तुझीच जाणार आहे. मशाल ती मशालच, पेटेल आणि पेटवेलही, अनेक मशालींना , आणि धगधगत ठेवेल ती ज्वाला, प्रकाशासाठी युगेणयूगे , लेखनातून, विचारातून, तर कधी, व्यक्त होऊन सडेतोडपणे, अंधार […]

रिडेव्हलपमेन्ट

“ अहो ss .. ही तुमची औषधं, घडयाळ वगैरे या वरच्या खणात ठेवतेय बरं का ss !!” .. “ हो हो .. चालेल!”. पुनर्विकास झालेल्या इमारतीत नुकतेच रहायला आलेल्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याचा संवाद. “ .. आणि या आतल्या दिवाणावर ही निळी चादर घालू का हो ? “ अगं .. आता तुला जसं हवं तसं सजव हे […]

शांत सागरी कशास…. तीन वर्षांनंतर

शांत सागरी कशास उठविलीस वादळे?……….. शांत सागरी कशास उठवतोस वादळे? गायिले तुवा कशास गीत मन्मनातले?…………. भांडुन भांड्यावर भांडे कशास आदळे? काय हे तुझ्यामुळे……………………… पहा किती तुझ्यामुळे देहभान हरपले………………………… गृहशांतता हरपते युगसमान भासतात आज नाचरी पळे………….. युगसमान भासतात क्षण एकैक त्यामुळे अमृतमधुर बोल एक…………………….. खडाजंगी बोल तव श्रवणि जो न पाडिलास…………………… श्रवणि माझ्या पाडतोस अधिरता भरे जिवात […]

संवाद

खुंटला आहे संवाद सारा फक्त नात्यांचा फाफटपसारा सगळे संवाद डिजिटल झाले येता जाता फॉरवर्ड केले नको झाल्यात भेटी गाठी कामात आहे इतकेच ओठी बोलायला नाही कुणालाच वेळ मोबाईल पहा घरातच खेळ माहीत नसतो शेजार पाजार एकटेपणा हाच तर आजार मित्र मैत्रिणी ऑनलाइन फक्त मेसेज मधूनच भावना व्यक्त सोशल मीडियावर घालायचे वाद सगळा वेळ इथेच तर बरबाद […]

‘आपलं’ दुकान..

आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते. […]

तिबोटी खंड्या

बाहेर प्रथमच आलेल्या पिल्लाचा फोटो काढण्याची संधी मिळेल या आशेने जोर धरला. आणि काय आश्चर्य …! घरट्याच्या बिळाच्या तोंडाशी निळसर पिवळी चोच डोकाऊ लागली. प्रथमच बाहेरचे जग पाहणारे बावरलेले डोळे दिसले. […]

शून्यत्व ……

अनुभव आणि अनुभूती हे शब्द आपण नेहमी ऐकतो अर्थात अनुभूती म्हटले की त्याला अध्यात्मिक टच वगैरे आहे असे मी स्वतः कधीच समजत नाही अर्थात प्रत्येक अनुभव हा अनुभूती देतोच असे नाही कारण अनुभवाची अनुभूती होणे हहे व्यक्तीसापेक्ष आहे. आपण सतत अनेक गोष्टी बघत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतोच असा नाही. […]

 सतीच वाण

या ग्रामीण भागामध्ये 1969सालि करमणुकीची साधने अतिशय कमी होती. आमच्या लक्ष्मीच्या देवळामध्ये प्रत्येक एकादशीला भजनाचा कार्यक्रम ठरलेला असायचा. त्यावेळी एकतारी भजन किर्तन पोवाडे भेदिक असे कार्यक्रम असायचे. आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःच्या शेतामध्ये किंवा दुसऱ्याच्या बांधावर रोजंदारी करीत होती. […]

1 10 11 12 13 14 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..