नवीन लेखन...

परीराणी आणि बेडूक

परीराणी एकदा उतरली तळ्यात घसरून पाय पडली त्यात हसू लागला कावळा सोबत होता बगळा बेडूक म्हणे! परीताई परीताई “कसली गं एवढी घाई कुठे जायचंय तुला घेऊन चल ना मला मी जातेच मावशी कडे ती राहते नदी पलिकडे यायचंय तर…. चल पण आवाज करायचा नाही मला त्रास द्यायचा नाही दिलास तर परत आणायची नाही म्हणून ‘बेडकाने मारली […]

स्वामी विवेकानंद बालपणीचे

कोलकत्याच्या उत्तरेकडील शिमुलिया नावाच्या विभागात गौरमोहन मुखर्जी मार्गावरील दत्त कुटुंबियांच्या भव्य अशा घरात स्वामी विवेकानंद यांचा दि. ०२ जानेवारी १८६३ रोजी जन्म झाला. सकाळी ६ वाजून ३३ सेकंदानी शुवनेश्वरी यांनी या स्वामी विवेकानंदांना जन्म दिला. […]

सुगीचे दिवस

नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते. […]

भाटातली पहाट

पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा मान उंच करुन चंद्रीचा कोंबडा आरवला खाजणाकडील काला वारा अंगाला झोंबू लागला त्याची पर्वा न करता आसमंताला जाग आली काळोखाचे कांबळे दूर सारीत अवनी जागी झाली कराडी कुटुंबाची वस्ती विझल्या रॉकेलच्या बुदल्या मातीच्या चुलीत अंगार फुलला आणि झावळीच्या झोपडींतून धुराचे ढग उसळले. न बाळगलेली कराड्यांची कलकलणारी कुत्री रात्रभर जागल्याने गटारात घोरत […]

सार्वजनिक ग्रंथालय – वाचक – वाचन – संस्कृती

‘आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे. […]

वारूळ…

रच रचले वारूळ, कण मातीचे येचुन, मुंगी संसार थाटते, मुंगोबाच्या संगतीनं….! मुंग्या कामावरं जाती, शिस्तीत परेड काढती, वरसाचा अन्नसाठा, कण कणं साठवती. राणी मुंगीच शासन, गजबजेल वारूळं, प्रजा सैन्य नी कामगार, राणी करते संभाळ. तिचा ईलुसाच जिव, ईलुसे वारूळाचे जग, उन,पाऊस नि वादळं, त्यातही धरीते ती तग. आपत्ती येती आणि जाती, कित्येक सभ्यता संपविती, लाखो सालाची […]

रामभाऊ म्हाळगी – खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी

निवडणुकीच्या वेळी उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी निवडून आलेला प्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने सर्व जनतेचा असतो त्याप्रमाणे रामभाऊ म्हाळगी हे जनतेचे लोकप्रतिनिधी होते. आणि जनता त्यांना आपला लोकप्रतिनिधी मानत होते. केवळ याच कारणासाठी आजही ठाणे लोकसभा क्षेत्रातील जनता तसेच रामभाऊंशी ज्याचा ज्याचा संबंध आला ते आजही त्यांना विसरु शकत नाहीत. रामभाऊंकडे आलेली कामे कुणाची आहेत. […]

स्वच्छता

स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. […]

पार्क आणि हिरवळ

हल्ली मी सकाळी न चुकता पार्क मधे फिरायला जातोच…!! म्हणजे पूर्वीही जायचो.पण त्यात सातत्य नव्हतं..आता आहे. आता असं काय वेगळं घडलंय असे तुम्ही विचाराल ना? (विचारा हो..!! तसंही मी सांगणारच आहे तुम्हाला..) […]

साक्षात्कार

अठरा ते बावीस वर्षे पर्यंत त्याने अनेक कामे केली. रेल्वेचा कंडक्टर म्हणून तो अपयशी ठरला. त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. तेथूनही तो सुटला. नंतर तो वकील बनण्यासाठी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेला. तिकडेही त्याला प्रवेश नाकारण्यात आला. […]

1 35 36 37 38 39 83
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..