नवीन लेखन...

कथालेखक श्रीकृष्ण दामोदर पानवलकर

१९६० नंतरच्या काळात, आपल्या मोजक्या पण प्रभावी लेखनाने ज्या मराठी कथालेखकांनी कथालेखनाकडे लक्ष वेधून घेतले त्यात श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांची प्रामुख्याने गणना होते. […]

अभिनेत्री रश्मी देसाई

‘उतरन’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेल्या तपस्या अर्थात अभिनेत्री रश्मी देसाईचा जन्म १३ फेब्रुवारी १९८६ रोजी आसाम येथे झाला. रश्मी देसाई टीव्ही इंडस्ट्रीतली स्टार म्हणून ओळख दिली. या मालिकेनंतर रश्मी अनेक रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.’इश्क का रंग है सफेद’ या मालिकेतही तिनं एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘फिअर फॅक्टर’ यांसारख्या […]

ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी

देशभक्त,अध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन व काव्यलेखन यांसाठी त्यांची ओळख होती. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने मॄणालिनी जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली. कुसुमाग्रज स्वतःच्या वाढदिवसाला दरवर्षी एक नवी कविता लिहून मॄणालिनीताईंना पाठवत असत.तसेच पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या त्या अनुग्रहित शिष्या होत्या. […]

अमेरिकेत भेटली आपली झाशीची राणी!

अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात विविध प्रकारचे वाङ्मय वाचण्याचा माझा प्रयत्न होता. चरित्रात्मक आणि व्यक्तिचित्रणात्मक वाङ्मयप्रकारात मला विशेष रस वाटतो. वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके, ग्रंथ आणि पुस्तिका मी चाळत असताना एका पुस्तिकेत मला ‘लक्ष्मीबाई- दि रानी ऑफ झांसी’ हा लेख आढळला. […]

माघी गणेश जयंती

गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! […]

वेंकट नरसिंहराव

भारताचे माजी पंतप्रधान, जेष्ठ काँग्रेस पक्षाचे नेते पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव यांना मरोणत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यांचा जन्म दि. २८ जून १९२१ रोजी झाला. जन्म. पी.व्ही.नरसिंहराव यांचा अल्पपरिचय. कमी पण, ठाम बोलणारा, एकाच वेळी अर्थकारण आणि प्रशासन यात गति असणारा, बहुपेडी जातीव्यवस्था असणाऱ्या भारतारख्या देशाची नस ओळखणारा आणि जागतिक परिस्थितीचे भान असणारा नेता असे पी.व्ही.नरसिंहराव […]

चौधरी चरण सिंह

देशाचे माजी पंतप्रधान व जेष्ठ शेतकरी नेते  चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यांचा जन्म दि. २३ डिसेंबर १९०२  रोजी चौधरी चरण सिंह यांचा अल्पपरिचय. चौधरी चरण सिंहानी आपले संपूर्ण जीवन भारतीयता आणि ग्रामीण परीवेशाच्या मर्यादेत व्यतीत केले. चौधरी चरण सिंह यांचा जन्म एका जाट परिवारात झाला. स्वातंत्र्याच्या वेळी त्यांनी राजकारणात प्रवेश […]

स्वप्नावरही माझ्या ठेवू नको पहारा

स्वप्नावरही माझ्या ठेवू नको पहारा… नुकताचं चांदव्याने केला मला इशारा नौका सोडली मी उधाणत्या सागरी अन् बेभान वादळाने केला मला इशारा…. जखमेवरती फुंकर हळुवार घालता तू अलवार वेदनेने केला मला इशारा… डोळ्यात पाहिले तुझ्या रोखून काय जरासे भयंकर संकटाने केला मला इशारा… ओठांस तुझ्या ओठांचा टोचला जरासा काटा घायाळ गुलाबाने केला मला इशारा…. तुज स्पर्शुन आल्या […]

गारठता गारवा

कविवर्य सौमित्र यांची माफी मागून.. विडंबन. थंडी जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं… दरवर्षी लग्नाचं स्वप्न उबदार मनात दाटतं. तरी भावना चाळवत राहतात. मन चाळवत नाही. या एकांतात सिंगलतेशिवाय कुणीच बोलत नाही. इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते.. इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते… आपण पाहत नसलो तरी पदर नीट घेते. नवरा तिचा जाडा, टकला डोळे वटारून […]

सांग ना असावे की नसावे?

सांग ना…..असावे की नसावे? असून नसण्यापेक्षा नसावेच? नसण्यापेक्षा नावापुरते तरी असावे? किती ना हा भावणाकल्लोळ…..!! तुझं वीन झुरावे की तुझ्या साठी? विरहात तुझ्या मरावे की मरून तुला विरहात लोटावे? तुझ्या आसक्तीचा आग्रह की तुझ्याविना विरक्ती ? किती ना ही समभ्रमावस्था……!! तुझ्या बाहुपाशात मोहरावे की स्वतःला चुरगळुन घ्यावे ? तुझ्या प्रीतसागरात डुंबावे की बुडून जावे? आपण साथीने […]

1 66 67 68 69 70 83
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..