अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाची समिती
महाराष्ट्रात सध्या अनधिकृत बांधकामांनी धुमाकुळ घातला आहे. कॅंपा कोलाचे प्रकरणही बरेच गाजत आहे. राज्यातील नागरी भागातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरिता धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे.
[…]