नवीन लेखन...

स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण आणि कायद्याचे ज्ञान द्यावे !

पाचवीपर्यंत असलेला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आता बारावीपर्यंत बंधनकारक करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याला महाविद्यालयीन जीवनापर्यंत क्रीडानैपुण्य व शारीरिक शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. महाराष्ट्रासहित …..
[…]

लैंगिक अत्याचाराच्या कठोरशिक्षेबाबत सूचना…

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांतील चौकशिकामी; साक्षीदारांची जाब-जबानी, पंचनामा, एफ.आय.आर, पोलिसांचा अहवाल यातील नमूद केलेली गुन्ह्याची वेळ, स्थळ व ठिकाण व त्यातील तफावतीच्या बाबतीतील …..
[…]

भारतीय लोकशाहीस आता हवे आहे द्वीपार्टी चे राजकारण …….!

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ३६ वर्षे झाली आणि ह्यापैकी सर्वात जास्त काळ कॉंग्रेसने भारतावर राज्य केले . स्वातंत्र्य पूर्व काळापासून कॉंग्रेस ही चळवळ होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती राजकीय पक्ष झाली कालांतराने अनेक बऱ्याच पार्ट्या ( पक्ष ) मतदानाच्या रिंगणात आल्या त्यापैकी जनसंघ ( आताची भारतीय जनता पार्टी ) डावे, उजवे कामुनीस्ट व ढीगारयानी प्रादेशिक पार्ट्या कुत्र्याच्या छत्री प्रमाणे उगवल्या .
[…]

मर्ढेकरांची कविता – बन बांबूचे पिवळ्या गाते

बन बांबूचे पिवळ्या गाते
आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली …..
[…]

राष्ट्रसंताचा देशहीतासाठी निर्वाणीचा संदेश !!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, त्यांचे मृत्युपुर्वी ४ महीने अगोदर, बॉम्बे हॉस्पीटल मध्ये कॅन्सरने आजारी असतांना दि.२७/०७/१९६८ रोजी दिलेला महत्वपुर्ण संदेश –
राष्ट्रसंतांच्या विचारांतील एक हजारांश वा भाग जरी, आमच्या देशातील राष्ट्रधुरीनांच्या डोक्यात घुसला तरी आमच्या देशाचे कल्याण झाल्याशिवाय रहणार नाही.
[…]

वाईचा ढोल्या गणपती

सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तिरावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे
[…]

छेडछाडीला कायद्याचे फटकारे !

छेडछाड, बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण..महाराष्ट्रात २०१० सालातील छेडछाडीच्या एकूण गुन्ह्यांपैकी फक्त 5 टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. मुंबईतील सन २०११ पर्यंत दाखल झालेल्या एकूण १,६१,५२८ गुन्ह्यांतील फक्त १७ टक्के आरोपींना शिक्षा झाली आणि उरलेले ८३ टक्के गुन्हेगार कोर्टात सुटल्याची धक्कादायक माहिती.या गुन्ह्यांपैकी ४४,८७४ गुन्हे गंभीर स्वरूपाचे.

[…]

1 129 130 131 132 133 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..