नवीन लेखन...

मुक्ततेनंतरही खडतर लढा सुरू

म्यानमारमधील लोकशाही लढ्याच्या नेत्या आँगसान स्यू की यांची बंदीवासातून मुक्तता झाली असली तरी त्यांचा जुलमी राजवटीविरुध्दचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे. किंबहुना बांगलादेशासारखे विराट आंदोलन उभे करुन तो यशस्वी करावा लागणार आहे. या लढ्याला बळ प्राप्त होण्यासाठी म्यानमारवर जागतिक लोकशक्तीचे दडपणही आणावे लागेल. या कामी भारताने पुढाकार घ्यावा अशी अनेकांची इच्छा आहे.
[…]

एकावर एका फ्री

घेलाशेठ पक्का कंजूष माणूस. त्याची मागील तीन चार दिवसापासून एक दाढ दुखत होती. पण पैसा खर्च होईल म्हणून तसाच त्रास सहन करत होता. शेठाणीने डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला तेव्हा घरीच दाढ काढली तर चालणार नाही का? असा प्रतिप्रश्न त्याने बायकोला केला.
[…]

कळावे…लोभ असावा..!

पुस्तकांमधून व्यक्त झालेल्या भावना वा अनुभव आपल्या जीवनाशी देखील निगडीत असू शकतात. आपल्या भावना वा अनुभव इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ आपणांस उपलब्ध करुन देत आहोत.
[…]

राशिभविष्य

मागे एकदा संपादकांनी आम्हाला राशिभविष्य लिहायला सांगितले. आता हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही कन्या राशीला लिहिले होते की ‘सुखद घटना घडेल व दिवस आंनदात जाईल.’

तुम्हाला सांगतो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही प्रेसच्या ऑफिसमधून घरी जात असताना, वाटेत आमचा एक कन्या राशीवाला परममित्र दिन्या भेटला.
[…]

साखरशाळांचे भवितव्य टांगणीला

विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा नुकताच करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात सुरू असणार्‍या साखरशाळा बंद करुन त्या जागी नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. हा निर्णय चांगला असला तरी अंमलबजावणीतील गोंधळामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हजारो मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
[…]

ई वर्ले अक्षर

ह्या अभिनव कार्यक्रमाची नोंद माझ्या मनाने तर घेतली होती पण ह्या माझ्या आनंदात तुम्हालाही सहभागी करून घ्यावे असे वाटल्याने हा लेख प्रपंच!!

कार्यक्रमात एका पुणेकर म्हटला कि ‘पुणे तिथे काय उणे’ असं असलं तरी मला आता म्हणावेसे वाटतेय कि “ठाणे तिथे काय उणे” तेव्हा हे ८४ वे साहित्य संमेलन “जरा हटके” होणार यात वादच नाही….
[…]

राग दरबारी

सत्तेचा सारीपाट वेगवेगळे रंग दाखवतो. असेच काही रंग सरत्या आठवड्यात पहायला मिळाले. काहीशा अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या सत्तेतले कारभारी बदलले गेले. एव्हाना सारे काही शांत होत आहे. काहीजणांना मात्र घडल्या प्रकाराने भलतेच वाईट वाटले. अशी काही ज्येष्ठ नेतेमंडळी मंत्रालयाजवळ जमली आणि त्यांच्यात गिले-शिकवे काव्यात मांडण्याचा सिलसिला सुरू झाला. त्याची ही काल्पनिक हकिकत…
[…]

कसे आहेत नवे मुख्यमंत्री ?

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर वारसदार म्हणून अनेक नावे पुढे आली. पण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशिलकुमार शिंदे ही दोन नावे आघाडीवर राहिली पण निवड पृथ्वीराजजींचीच झाली. मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत पक्षनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हे महत्त्वाचे घटक होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेता पृथ्वीराजींची निवड सार्थ ठरते.
[…]

1 191 192 193 194 195 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..