नवीन लेखन...

चीन-अमेरिकेदरम्यान नवे वाद

गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेले शीतयुद्ध अलीकडेच वाढले. नोबेल शांतता पुरस्कारआणिचलनदराच्या प्रश्नावर या दोन देशांमध्ये अलीकडे संघर्ष झाला. या दोन प्रश्नात चलनदराचा प्रश्न अधिक महत्त्वाचा. चलनदरवाढवण्याची मागणी चीन मान्य करत नाही तोपर्यंत आर्थिक मंदीतून वर येणे अमेरिकेसाठी अवघड ठरणार आहे. अर्थकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत आहे.
[…]

पाताळ मोहीम

चीलीत गेले 69 दिवस दोन हजार फूट खोल (म्हणजे अर्धा मैल) खाणीत 33 खाण कामगार अडकून पडले होते. त्यांना अक्षरश: पाताळातून बाहेर काढावे लागले. त्यासाठी सारा देश एक झाला. जगातली सर्वात आधुनिक साधने आणि यंत्रे वापरून आणि सर्वात आधुनिक तंत्र वापरून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या लढ्याची ही रंजक कथा.
[…]

आनंदी आनंद | नाट्यप्रयोग | एक हास्य यात्रा

“आनंदी आनंद” हे एक कौटुंबिक नाटक, कुटुंबातील प्रत्तेकाने सामील व्हाव अशी एक ‘हास्य यात्रा’.

शेजाऱ्यांनी मला हसून हसून जाम बेजार केल. मला मध्ये त्यांना सांगावस वाटल, “काका आपण आपल राक्षसी हास्य आवरल तर मला या नाटकाचे संवाद ऐकू येतील”
[…]

क्रीडाविश्वाचे ऐतिहासिक सीमोल्लंघन !

लगान, चक दे इंडिया यासारख्या जोशभर्‍या चित्रपटातील रोमांच प्रत्यक्षात यावेत आणि अंगावर शहारे उमटावेत असंच काहीसं दिल्लीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. नकारात्मक प्रचाराकडून अभूतपर्व ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल करणारी या स्पर्धेची यशोगाथा एखाद्या चित्रपटाला साजेशी होती. या स्पर्धेमुळे भारताने क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने कूच केली असल्याचे जगाला पहायला मिळाले.
[…]

विजयोत्सवाची मुहुर्तमेढ

दसर्‍याच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र येतात. विचारांचं आदान-प्रदान होतं. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे संस्कार यातून घडतात. आशा, आनंद आणि उत्सुकता यांचा संगम हे दसर्‍याचं वैशिष्ट्य. दसर्‍याच्या मुहुर्तावर पांडव, प्रभू श्रीराम, मराठे-पेशवेशाहीने विजयाची मुहुर्तमेढ रोवली. त्यामुळेच या सणाला विजयोत्सव म्हटलं जातं. नातेबंधांमध्ये जल्लोष निर्माण करणार्‍या या सणाविषयी…
[…]

कर(नाटकी) राजकारणाचा नवा अध्याय

कर्नाटकमध्ये सध्या राजकारण्यांची ‘कामे कमी आणि नाटके जास्त’ अशी परिस्थिती झाली आहे. तिथे नव्या नाटकाचा प्रारंभ झाला असून एकूण राजकीय परिस्थिती कूस पालटत आहे. या राज्यातील राजकीय ध्रुवीकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असला तरी तिथली जनता राजकारण्यांना विटून गेली आहे. येथील राजकारणात गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये घडलेले बदल तपासून पाहिले तर नाट्यमय राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे दिसून येते.
[…]

1 199 200 201 202 203 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..