काय राव तुम्ही? (वात्रटिका)
काय राव तुम्ही?
नावात काय आहे?
असा शेक्सपियरचा शंख आहे.
मात्र नामांतर नाट्याचा
महाराष्ट्रात नवा अंक आहे.
[…]
काय राव तुम्ही?
नावात काय आहे?
असा शेक्सपियरचा शंख आहे.
मात्र नामांतर नाट्याचा
महाराष्ट्रात नवा अंक आहे.
[…]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही अजरामर रचना….
[…]
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.
[…]
कृपया हिंदी फिल्म बनवतांना आमच्या काही सूचना आहेत जर त्या पाळल्या तर फार बरं होईल
[…]
लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स २०१०’ स्पर्धेच्या झगमगत्या सोहळ्यात मेक्सिकोच्या जेमिना नवारते विश्वसुंदरी ठरली. ८३ स्पर्धकांना मागे टाकत आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या निकषांवर सरस ठरत नवारतेने बाजी मारली. या आधी तिने २००९ मध्ये ‘न्युएस्ट्रा बेलेझा मेक्सिको’ ही स्पर्धा जिकली होती. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकल्यानंतर नवारतेचा आनंद गगनात मावत नव्हता.
[…]
युद्धप्रसंगी किवा अन्य वेळी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी लष्करातील शूर वीरांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवले जाते. अलीकडे सैन्यातील वैद्यकीय अधिकारी मेजर लैशराम सिग यांना अशोकचक्र तर कॅप्टन देविदर सिग जस आणि सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस विनोदकुमार चौबे यांना कीर्तीचक्र मरणोपरांत प्रदान करण्यात आले. देशासाठी प्राणाची आहुती देणारे हे वीर नेमके कसे होते ? त्यांनी कोणते बलिदान दिले.
[…]
अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या नोव्हेंबरमधील नियोजित भारतभेटीची सध्या तयारी सुरू आहे. या भेटीतून भारत-अमेरिका संबंधांना काही नवे वळण लागेल का ? अण्वस्त्र नष्ट करण्याचा कार्यक्रम आखून शांततापूर्ण जगाची उभारणी करण्यात दोन्ही देश पुढाकार घेतील का ? त्यासाठी आवश्यक ते धैर्य दाखवण्याची दोन्ही नेत्यांची तयारी आहे का ? ओबामा यांच्या भेटीच्या निमित्ताने हे प्रश्न आधी चर्चिले जायला हवेत.
[…]
अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने दिलेला निर्णय समाधानकारक असला तरी त्याने पक्षकारांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले जाणार आहे. शिवाय ताज्या निकालामुळे भविष्यात नवीन प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पण अशा प्रकरणातही राजकीय स्वार्थ साधण्याचा केला जाणारा प्रयत्न दुर्दैवी म्हणावा लागेल. […]
वर्धेतील बापू कुटी.. सकाळपासून सर्वांची एकच धावपळ चालू.. बापू या ठिकाणी १९३६ ते १९४५ या काळात या राहत होते.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions