दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते !!!
दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते
[…]
दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते
[…]
काळजी घे स्वतःची……
[…]
सध्याचा लाल महाल ही मूळ वास्तु नाही.
[…]
एकूण काय हे सर्व नियम मध्यमवर्गीयांना
[…]
ज्याला तू कृष्णनिती म्हणतोस
लोकांना तो कृष्ण-कावा वाटतो !
१६१०८ चा आकडा वाचून
लोकांना तुझा उगीचच हेवा वाटतो !!
[…]
उन्हांत फडफडणारी एकाकी फांदी……………. वर आभाळापर्यंत हात पोहचत नाहीत आणि खाली कुठलाच समुद्र स्वागताला उत्सुक नाही …………….. तिचे अस्तित्वच असे, पणांला लावलेले बदमाष ऋतुंनी बहरांतच शापलेले ……………….. — सुषमा एडवण्णावर
पिपली लाईव्ह
जिकडे तिकडे लाईव्ह,
जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.
गिधाडांची नजर तर
शिकारीवरच टपली आहे.
” सर्वात आधी,सर्वात प्रथम”
असे ढोल बडवल्या जातात.
दाखवायला काही नसेल तर
बातम्यासुद्धा घडविल्या जातात.
[…]
लोणची, पापड, खाद्य पदार्थ यामध्येच आतापर्यंत बचत गट अडकले होते. परंतु काहीतरी नवीन करावे, ही चाकोरी बदलावी या उद्देशानेही काही बचत गट कार्यरत आहेत.
[…]
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता शासनाने ग्रामोत्थानाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेला ‘इको व्हिलेज’ नाव दिले असून १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.’इको व्हिलेज’ योजनेंतर्गत गावांमध्ये उच्चप्रतीच्या भौतिक व मूलभूत सुविधा तसेच दर्जेदार […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions