नवीन लेखन...

रायगडा

नको रायगडा, तू रडू नकोस कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते शिवस्पर्शाची पावन धूळ मी मस्तकी लावताना तू विषण्णपणे हसला होतास अन् काळजाला हात घातल्यागत तुझी जखम वाहू लागली तुझ्या तोंडच्या शिवकथा ऐकताना ढासळणारी मातीही जीव गोळा करुन थांबली होती गादीवरच्या खादीमध्ये गहाणलेली मराठी अस्मिता पाहून तू वेडापिसा झाला होतास तुझ्या असहाय नजरेत तरळणाऱ्या […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – कलासरगम

1970 च्या सुमारास राज्य नाट्यस्पर्धेभोवती साऱया हौशी रंगकर्मींच्या आशा केंद्रित झाल्या असताना ठाण्यातल्या काही चळवळ्या युवकांनी कलेची सरगम छेडत ‘कलासरगम’ची स्थापना केली. राज्य नाट्यस्पर्धेत नवनवे प्रयोग करत, आधी प्रायोगिक व नंतरच्या काळात समांतर म्हटली जाणारी चळवळ त्यांनी ठाण्यात रुजवली. […]

अस्मिता

मराठी मना माझ्या नको अंत पाहू पेटलेल्या युगी या नको मृत राहू ॥ धृ ॥ मराठी मना काय तुझी ही अवस्था कशी अस्मितेची तुला ही अनास्था मना-माझ्या मित्रा, ही कोणती रे निद्रा जिवंतपणाला ही का आली सुस्तमुद्रा मनोस्फुल्लिंगांना ही टाकतो मी ठिणगी होण्यासाठी पुन्हा जिवंत, जाग पाहू ॥ १ ॥ कुणी आणावा राजा शिवाजी राणा मराठी […]

जवान

न प्रेम मला पत्नीचे पुत्राचा न मोह मला । दुर्लक्षिलेच मी सुयश प्रसिद्धी- वैभव मान सन्मानाला ॥ जीवनातल्या आनंदोत्कर्षाचे मला न कसले लोभ कशाचे । ध्येय आमुचे, निर्धार आमुचा – देशासाठी बलिदान प्राणांचे ॥ नाव स्मरणाची बातच सोडा, क्षुद्र धूळही जेथे मला विसरते। प्राणांची बाजी लावेन, मेल्यावर पण याद फिरुन कोणाला येते ॥ इतिहासात अमर होईन, […]

मृत्युंजय

अज्ञात दिवा मी मिणमिणणारा संकटाचे येऊ देत वादळी वारे वावटळही ती येऊ दे आणि अंगावर येऊ देत सारे पण मी विझणार नाही मी जागृत रहाणार आहे पेटूनऽ…. पेटून, पेटवून मी प्रज्वलित होणार आहे जरी मला ज्ञात आहे गेल्यावर मी, फक्त…. दप्तरी नोंद होणार आहे विस्मृती मला घेरणार आहे पण कर्तव्य माझे मी पार पाडणार आहे जन्म-जीवन […]

विषारी पत्रे

पोस्टातून विशिष्ट व्यक्तीला विषारी पत्र पाठवायची अतिरेक्यांची शक्कल तशी काही नवी नाही, परंतु ते विष जैवरासायनिक स्वरूपातले ‘रिसिन’ असेल, तर त्या ‘विषप्रयोगा’चे गंभीर परिणाम होऊ शकतात. […]

भावानुबंधाची पुनर्भेट

कधी कधी आयुष्याच्या धावपळीत अचानक काही निवांत क्षण वाट्याला येतात, ते आपण प्लॅन केलेले नसतात. ते अवचित वाट्याला येतात. एखादे स्वप्न पडावे तसे. आणि आपण त्या जागेपणीच्या स्वप्नात अक्षरश: रंगून जातो. आपण आपली कामे, विवंचना, किंबहुना आपले वयही विसरतो. आपल्यासमोर उभा असतो एखादा निवांत–मोकळा आठवडा. आपण त्याची कधी कल्पना स्वप्नात देखील केलेली नसते. […]

रुपयाची किंमत

रुपयाचे मूल्य घसरतेय, त्याचे ‘अवमूल्यन’ होतेय, अशा बातम्या आपण नेहमीच वाचतोय, ऐकतोय! मग रुपयांचे मूल्य म्हणजे काय? ते मूल्य कशावरून ठरते? रुपयाचे मूल्य घसरते म्हणजे नक्की काय होते? त्याचे परिणाम काय होतात? त्यावर उपाय कोणते? […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – आदर्शमित्र मंडळ

हिंदी नाट्यस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवणे ही आदर्श मित्र मंडळाची खासियतच. गडकरी रंगायतन सुरू झाल्यावर ठाणेकर कलाकारांनी सादर केलेले पहिले नाटक केशवराव मोरे यांनीच दिग्दर्शित केले होते. […]

राजकीय पक्षांचे जाहिरनामे

सर्व पक्षाचे जाहीरनामे समोर ठेवून पाहिले तर सामान्य मतदाराला त्यातला फरक लक्षातही येणार नाही. जाहीरनामा म्हणजे एका अर्थी पुढील पाच वर्षांसाठी राज्यकारभाराच्या दृष्टीने घेण्यात येणारी शपथ आहे. टारगट मुले ज्याप्रमाणे स्वतःच्या कामापुरती वाट्टेल ती शपथ घेतात आणि आपला स्वार्थ संपला की ‘ शप्पथ गेली खड्यावर…. ‘ असे म्हणून ती फेकूनही देतात. इतका टारगटपणा आजकाल राजकीय पक्षही करू लागले आहेत. […]

1 49 50 51 52 53 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..