नवीन लेखन...

श्री साईनाथांच्या एकशेंचौथ्या स्मृतिदिना निमित्ताने

“यावचंद्रदिवाकरौग्निहोत्रंजुहुयात” – श्री साईनाथांच्या एकशेंचौथ्या स्मृति दिनानिमित्ताने…. लेखक : कॅ. विवेकानंद र. नूलकर आजीवन अग्निहोत्र चालविणाऱ्या श्री साईनाथांच्या शिरडीखेरिज अन्य अग्निहोत्र ऐकिवात वा वाचनांत नाहीत. श्री साईनाथ देहधारी असतांना व आतां सूर्य-चंद्र असेपर्यत चालणारे असे हे अग्निहोत्र आहे. ( पारसी अग्यारी अपवाद धरावा, तर ज्वालाजी हि. प्र. भूगर्भ अग्नि आहे.) मशीदीत तर अग्नी नाहीच. अग्निहोत्र चालविणारे […]

नाझकाच्या अगम्य रेषा

कधीतरी ‘माणूस पृथ्वीवर उपराच’ आणि नंतर ‘चॅरिएटस ऑफ गॉडस’ ही पुस्तके वाचनात आली अन् मी झपाटून गेले. त्यात वर्णन केलेले इजिप्तमधील पिरॅमिड, कार्नाक, लक्झरची देवळं प्रत्यक्ष पाहिली तेव्हा तर त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे ह्या बांधकामांची निर्मिती ही मानवी नसून परग्रहावरील कोणीतरी येऊन केलेली असावी असे खरोखर वाटायला लागले. विशेषत: त्यात वर्णन केलेल्या ‘नाझकाच्या अगम्य रेषा’ बद्दल वाचून […]

विजयादशमी (दसरा)

दसऱ्याला सांस्कृतिक पैलूही आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जेव्हा शेतकरी आपल्या शेतात सोनेरी पीक उगवल्यानंतर अन्नधान्याची संपत्ती घरी आणतो तेव्हा त्याचा आनंद आणि आनंद टिकत नाही. या आनंदाच्या प्रसंगी, तो देवाच्या कृपेचा स्वीकार करतो आणि तो प्रकट करण्यासाठी त्याची पूजा करतो. […]

वेठबिगार

महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला – भागला नि निघतो […]

ठाण्यातील बालरंगभूमी

व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्याचा साधन म्हणून उपयोग करून मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचे कार्य ठाणे शहरातील मंडळी करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व भविष्यातही बालरंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ही खात्री आहे! […]

ताजुद्दीन बाबा ।। श्री गुरुदेव दत्त ।।

गुरुस्वरुपात पूजला जाणारा श्रेष्ठ देव म्हणजे श्री दत्तात्रेय होय. म्हणूनच “श्री गुरुदेव दत्त” असा दत्तात्रेयांचा जयघाष केला जाते. श्री दत्तात्रेय हे गुरुतत्त्वाचे आदर्श स्वरुप आणि योग साधनेचे उपास्यदैवत आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त या निन्ही संप्रदायायत दत्तात्रेयांची उपासना श्रध्देने केली जाते. दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची तत्त्वे एकवटलेली आहेत. यामागील रहस्य जाणून घेण्याकरता दत्तात्रेयांची […]

सत्यकाम

सत्य हे नेहमीच पोरकं असतं माझ्या जीवनात जर तो आला नसता तर कदाचित मीही हे मानलं नसतं पण… तसं व्हायचं नव्हतं अजूनही मला तो आठवतो आहे उमदं, आकर्षक व्यक्तिमत्व-हसरा चेहरा आणि हो, त्याचे डोळे! त्याचे डोळे विलक्षण पाणीदार होते, विलक्षण बोलके होते तो भेटताच त्याचे डोळे त्याच्या नकळत तुमच्याशी संवाद साधायला लागायचे सत्याबद्दल त्याला अपार आदर […]

ठाण्यातील नाट्यसंस्था – नाट्याभिमानी

सुरुवातीला ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘काका किशाचा’, ‘मुंबईची माणसे’ अशा लोकप्रिय नाटकांचे प्रयोग केल्यानंतर 16 जानेवारी 1965 रोजी डॉ. मधुसूदन शंकर जोशी लिखित आणि श्री. दत्तोपंत काणे दिग्दर्शित ‘हरवले ते गवसले का?’ ही पहिली नवीन नाट्यकृती सादर केली. 1971 साली शशी जोशी लिखित ‘त्रिकोणी प्रेमाची पॉलिसी’ या नाटकाच्या निमित्ताने संस्थेचा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर करण्यात आला. […]

मानवनिर्मित एक अद्भुत: अफलातून स्कायट्रेन!

२००५ साली ‘तिचे’ वृत्तपत्रात रकानेच्या रकाने भरून आलेले वर्णन वाचल्यापासून ‘तिच्या’ बद्दलचं कुतूहल मनात जागृत झालेलं होतं. आणि एक जुलै, २००६ ला ‘ती’ सर्वांसाठी खुली झाल्याने त्यातून प्रवास करण्याची इच्छा बळावली. सुरुवातीच्या ‘तिच्या’ दिसण्याची, उपयुक्ततेची, कार्यक्षमतेबद्दलची बरीच वर्णनं वर्तमानपत्रातून वाचण्यात येऊ लागली. पण काही दिवसाच्या या नवलाईनंतर ‘तिच्या’ स्टॅबिलिटी व भवितव्याबद्दल उलटसुलट भाकितं येऊ लागली. बर्फ […]

1 51 52 53 54 55 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..