नवीन लेखन...

भारतीय रेल्वेच्या त्या ऐतिहासिक दिनी…

१८५३ साली मुंबईत सुरू झालेल्या भारतातल्या पहिल्या रेल्वेने १६ एप्रिल २००३ रोजी दिडशेव्या वर्षात पदार्पण केले त्यानिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईत एक महत्त्वाचा सोहळा आयोजित केला होता. रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं. १६ एप्रिल १८५३ […]

प्रेम करावे कणाकणाने

प्रेम करावे मनामनाने, प्रेम करावे क्षणाक्षणाने नसावे ओझे दडपणाने, प्रेम करावे कणाकणाने प्रेम नसावे प्रभावळीचे घनघोर वा वर्षावाचे घुसमटवणारे, गुदमरवणारे बिचकून टाकत दिपवण्याचे प्रेम फुलावे प्राजक्तकळ्यांनी सतत सुगंधित या क्षणांनी प्रेम करावे करांगुलीने, निर्व्याज्य अशा निखळतेने प्रेम ना व्हावे शिकवणुकीने, शिस्तीने – जबरदस्तीने प्रेम वहावे अंतउर्मीने, कळकळ आतुर आपुलकीने प्रेम नाही सोपस्कार, उरकून कोरडा उपचार प्रेम […]

छत्रपती संभाजी महाराज

शिवाजी महाराजांसारख्या युगपुरूषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतरपुण्याजवळीलकापूरहोळ गावचीधाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजीजिजाबाई यांनी केला. […]

प्रेम – आहे तरी काय?

प्रेमात कशिश आहे, कोशिश आहे, आतिश (बाजी) आहे नि कधी कधी साजिशही आहे आणि हे सारं करायला दैवी आशिषचीही गरज आहे प्रेमात आमिष आहे, ते सामिषही (बऱ्याचदा) असू शकतं. प्रेमात ईश आहे, इश्श्य तर आहेच आहे. त्यात he नि she लागते प्रेम wishही आहे नि विषही ते असू शकतं प्रेम विशेष आहे, पण त्यातून ‘we’गेलं की […]

आनंदाचा पारिजातक

छोट्या छोट्या अशा क्षणांतील मजा चाखता जगता यावे पार नसलेल्या आनंदालाही मग इवल्याशा मुठीत मावता यावे थकून सायंकाळी घरी आल्यावर प्रसन्न वदनी दीप उजळावे दाराआड लपलेल्या गंमतीने चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे हेतूक-अहेतूक नाजूक कटाक्षांनी मोहरत्या कळ्यांचे गंध व्हावे जीवन उरवणाऱ्या क्षणांना धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे दाटून येणाऱ्या स्निग्धतेतून पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे जीवनाशी नाळ अजून अबाधित […]

मुलांचं विश्व

आमच्यासाठी घर हेच आमचं संपूर्ण विश्व होतं विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग आमचंच घर कसं दिसत नाही आसूसून यांच्यासाठी आम्ही किती जमवले आनंदाचे कवडसे नाही खिजगणतीतही त्यांच्या आम्ही किंवा आमचे उसासे उमेद होती तेव्हा कशाकशाची तमा नाही बाळगली श्रमाची उमजत नाही बाळगावी का उमेदही यांच्या तारतम्याची केवढा ध्यास आम्हाला, यांचे हात लागावेत गगनाला पाय तरी ठरतील जमिनीत […]

माझं गाव – निसर्गरम्य कर्जत

प्रत्येक स्त्रीला विचारले कि तुझे आवडते गाव कोणते? तर तिच्या तोंडून अगदी सहजपणे माहेरच्या गावचेच नाव येईल. मीही त्याहून काही वेगळी नाही. “स्वर्ग जरी दिला तरी याची तोड नाही, माहेरच्या गावची सर कशातच नाही”. हेच खरे. मुंबई पुण्याच्या मध्ये असलेले माझे कर्जत. भरभरून निसर्गाची कृपा असलेले माझे कर्जत. जेष्ठ साहित्यिक कै. राम गणेश गडकरी, कै. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं लाडकं कर्जत. […]

जीवन असं असावं

जीवन असावं पिकल्या आंब्यागत मोहकगोड, रसाळ, सतेज रसरशीत जीवन असावं चंदनाच्या खोडागत ललाटं रेखून अनेकांची रहावं दरवळत जीवन असावं देवाजीचा देव्हारा पावित्र्याच्या ज्योतीने उजळावा गाभारा आयुष्याच्या ढालीने सग्यासोयऱ्यांना जपावं उकळत्या दुधावर कसं सायीगत पसरावं जीवन असावं स्वच्छ अंगण मोकळं सर्वांसाठी एैसपैस मध्ये तुळशीचं खळं जीवन असावा एक आधारवृक्ष विशाल, समृद्ध, शीतल सावलीछत्र जीवन असावं टवटवीत नित […]

चेहऱ्याला सजवावे म्हणतो

चेहऱ्याला सजवावे म्हणतो अश्रूंना लपवावे म्हणतो, नव्या ऋतूच्या स्वागताला नव्याने उमलावे म्हणतो. पुन्हा एकदा रुजावे म्हणतो वादळवाऱ्यात तगावे म्हणतो, कोसळणाऱ्या प्रपातातून स्वत:ला वाचवावे म्हणतो. पुन्हा एकदा उडावे म्हणतो आभाळाला भेटावे म्हणतो, सुकलेल्या एका दाण्यासाठी दोन थेंब मागावे म्हणतो. पुन्हा एकदा जगावे म्हणतो ताठ उभे रहावे म्हणतो, खोल ओलाव्याच्या शोधात खोल खोल जावे म्हणतो. झाडांपासून शिकावे म्हणतो […]

हे पोष्टमणा

ये रे ये रे पोष्टमणा माहेरच्या आण डाकें मना लागे हुरहुर वरण होई फिके-फिके वाटेकडे तुझ्या डोळे लावून लावून, मला चष्मा लागे चित्त न लागे स्वयंपाकात भातातही खडे लागे पायातली काढून हाणू कारे सुंदर तुझ्या ह्या थोबड्यावरती लक्ष न देताच जातोस मेल्या दारावरुन माझ्या पुढती काय मेले लफडे तुझे शेजारच्या टवळी संगे रोज-रोज कार्डे द्याया तिच्या […]

1 64 65 66 67 68 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..