नवीन लेखन...

भारताची राष्ट्रीय प्रतीके

‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील […]

दारु

विषय जरी दारु असला तरी कविता सुंदर आहे। न घेणाऱ्याला देखील हसवेल ____ पिऊन थोडी चढणार असेल तरच पिण्याला अर्थ आहे एवढी ढोसून चढणार नसेल तर आख्खा खंबा व्यर्थ आहे मी तसा श्रध्दावान श्रावण नेहमी पाळतो श्रावणात फक्त दारू पितो नॉनव्हेज मात्र टाळतो ज्याची जागा त्याला द्यावी भलती चूक करू नये पिताना फक्त पीत रहावं चकण्यानं […]

असंच काहीतरी

“आज सकाळी (Jogging) फिरायला गेलो होतो तेव्हा माझ्यापासून ५00 मिटर पुढे एक व्यक्ति गतीने चालत होती, बहुदा रोज नियमाने चालत असणार,निरखून पाहिल्यावर लक्षात आले की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन ही खात्री झाली…!!! मग काय, मी…. माझा वेग वाढवला […]

घालीन लोटांगण

ज्योत्स्ना प्रकाशनाच्या विकास परांजपे ह्यांच्या फेसबुक वॉल वरुन  घालीन लोटांगण ही नामदेवांची एक सुंदर रचना आहे. त्याला ‘त्वमेव माता…’ ही संस्कृत रचना (बहुधा शंकराचार्यांची) कोणी चिकटवली व का हे कोडे मला सुटले नाही. मी आजपर्यंत अनेकांना विचारले. उत्तर मिळत नाही. कोण सांगू शकेल काय ? या माझ्या प्रश्नावर माझा मित्र रवी अभ्यंकर याने संदर्भासह विस्तृत माहिती […]

संकटांवर मात

जीवन जगताना अनेक अडचणी येत असतात. परंतु अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्या अडचणीतून वाट काढत कसे बाहेर जाता येईल याचा शांतचित्ताने व धीराने विचार केला तर अशा संकटावर सहज मात करता येऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध तत्त्ववेत्ते टॉलस्टॉय यांच्यासंबंधी सांगितली जाणारी हकिकत मोठी मनोरंजक आहे. टॉलस्टॉय हे स्वभावाने अतिशय मिश्कील व प्रेमळ […]

…आणि बिरबल परतला

अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे. त्यामुळे दरबारातील अनेक मंडळींना उभयतांची ही मैत्री खटकायची. बिरबलला अकबरपासून कसे दूर करता येईल यासाठी काही जणांचे सारखे प्रयत्न चालू असत. एकदा असेच कोणीतरी बिरबलबद्दल अकबर बादशहाचे […]

बाप्पा…

तो बसतो, तो फसतो, तरी गालातच हसतो दीड, पाच, सात, अकरा सांगाल तेवढे दिवस बसतो Thank God बाप्पा आपल्यासारखा नसतो. आपल्यासारखा असता तर काय म्हणाला असता? नैवेद्य दाखवल्यावर – आजकाल २१ मोदकाने काय होतेय सायेब? असं म्हणाला असता? नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला, तुम्ही नवसाच्या लाईन मध्ये नव्हता ना मैडम, असं म्हणाला असता? अंधेरी वरून आलेल्या […]

समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची संपूर्ण आरती

समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे   सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥   रत्नखचित […]

आशा भोसले यांची ८३ संस्मरणीय गाणी

आठ सप्टेंबर रोजी आशा भोसले यांचा ८३ वा जन्मदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या ८३ संस्मरणीय गाण्यांची यादी…. 1. आखोंसे जो उतरी है दिल में – ओ पी 2. आज कोई प्यारसे – ओ पी 3. आ ओ ना गले लगा लो ना – आर डी 4. अब के बरस भेजो – एस डी 5. जरा हौले हौले चलो – ओ पी 6. मेरी जान तुमपे सदके […]

श्रीमहालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, […]

1 85 86 87 88 89 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..