नवीन लेखन...

सुविचार

जीवनात जर माणूस यशस्वी झाला तर तो समृद्ध होतो व सुख त्याच्या मागे लागते हे पल्याला मोठ्या लोकांच्या (मोठी झालेली लोकं) यांच्या वागणुकीतून दिसते. […]

सूर्यास्त

सूर्य चालला अस्ताला सगळं चैतन्य बरोबर घेऊन प्रकाशही बरोबर घेऊन माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ? मनापासून शोक सारी माणसं करत असतील का? असंच सगळ चैतन्य प्रकाश बरोबर घेऊन तो जातो पण केवळ आठवणीत मागे उरतो मागे उरतो. सौ. झेलम संजय टिपणीस अलिबाग

आम्ही कायस्थ

आम्हास नाही तमा, संपत्तीची अन सत्तेची जोपासली आहेत आम्ही, नाती निष्ठेची अन् भक्तीची शिवरायांचा जाज्वल्य अभिमान, पाहिला अन् अनुभवलाही म्हणूनच आमच्यातही आम्ही जसाच्या तसा भिनवलाही अन् जपलाही कुलदैवतांच्या कृपेने आणि बुद्धीच्या जोरावर आम्ही अनेक अवघड गणिते सोडविली सत्तेची, राजेशाहीची धुरा आम्हीही सांभाळली इतिहास घडविला आम्ही तेजस्वी लेखणीने आणि तलवारीनेही विविधरंगी कलांनी जीवनेही रंगविली आम्ही आमचे शौर्य, […]

परीराणी आणि बेडूक

परीराणी एकदा उतरली तळ्यात घसरून पाय पडली त्यात हसू लागला कावळा सोबत होता बगळा बेडूक म्हणे! परीताई परीताई “कसली गं एवढी घाई कुठे जायचंय तुला घेऊन चल ना मला मी जातेच मावशी कडे ती राहते नदी पलिकडे यायचंय तर…. चल पण आवाज करायचा नाही मला त्रास द्यायचा नाही दिलास तर परत आणायची नाही म्हणून ‘बेडकाने मारली […]

भाटातली पहाट

पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा मान उंच करुन चंद्रीचा कोंबडा आरवला खाजणाकडील काला वारा अंगाला झोंबू लागला त्याची पर्वा न करता आसमंताला जाग आली काळोखाचे कांबळे दूर सारीत अवनी जागी झाली कराडी कुटुंबाची वस्ती विझल्या रॉकेलच्या बुदल्या मातीच्या चुलीत अंगार फुलला आणि झावळीच्या झोपडींतून धुराचे ढग उसळले. न बाळगलेली कराड्यांची कलकलणारी कुत्री रात्रभर जागल्याने गटारात घोरत […]

सोप्या शब्दांचा मोठा आशय

या ओळी निव्वळ वाचल्या तरी समजतात. कारण ते शब्द समाजाच्या भट्टीतून आले आहेत. कोठेही आढेवेढे, जड शब्द, गूढ भाव असं काही काहीच त्यात नाही. व्यसनांनी ‘बहकलेल्या’ समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढून देवघराकडे ओढत नेणारा आध्यात्मिक भाव सामान्यांना सहज कळावा, त्या भावांमध्ये तो लोटपोट व्हावा म्हणून शब्द सहज सुचतात. ते वाचा आणि सुधारणा करा… […]

विपरीत ज्ञान

ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी? […]

मंदिर संकल्पना आणि तत्वज्ञान

भारताची जगभर मंदिरांचा देश अशी ओळख आहे. हजारो वर्षांपासून इथे मंदिरे उभारली गेली. काही नगरांमधे अक्षरश: शेकड्यात मंदिरे आहेत. भुवनेश्वर) (ओडिशा). कांचीपुरम (तमिळनाडू), पट्टदकल आणि हम्पी (कर्नाटक), मसरूर (हिमाचल प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आजही अशी बरीच गावे आणि त्यातील मंदिरे आपण बघू शकतो. […]

इच्छाशक्ती

एक प्रसंग आठवतो. पंडित जसराज यांची मैफल ऐकण्याकरिता नामवंत रसिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमलेले. पंडितजींची मैफल रंगली. भैरवीला त्यांनी विठ्ठलाचे भजन गाऊन ‘विठ्ठला विठ्ठला’ असा आर्त स्वर लावला. डोळे मिटून गात होते. एकरूप झाले होते […]

अर्थव्यवस्थेसाठी हिंदू मंदिरे का महत्त्वाची आहेत?

भारतातील मंदिरे देशातील समृद्ध धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा प्रतिबिबित करतात. भारतामध्ये २ दशलक्षाहून अधिक मंदिरे आहेत, ज्यापैकी अनेक मंदिरे महान श्रद्धा आणि चमत्कारांची ठिकाणे मानली जातात, जगभरातील भक्तांना आकर्षित करतात. आधुनिकतेच्या या युगात आपली संस्कृती, चालीरीती आणि धर्म कसे जपायचे आणि अंगिकारायचे हे आपण भारतीयांना माहीत आहे. […]

1 7 8 9 10 11 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..