कळावे आणि लोळावे…
पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो ‘कळावे’ पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा… १) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे. वळावे… २) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे. पळावे… ३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी […]