नवीन लेखन...

संमेलन

सम्मेलन भरली गेली पाहिजेत एकमेकांना मीठी मारून रडण्यासाठी एकमेकांना मीठी मारून हसण्यासाठी एकमेकांची सुख दुःख जानून घेण्यासाठी I सम्मेलन भरली गेली पाहिजेत जातिवाद मिटवण्यासाठी धर्मवाद मिटवण्यासाठी एकमेका बद्दलचे द्वेष मिटविण्यासाठी l सम्मेलन भरली गेली पाहिजेत सर्व धर्म समभावासाठी अज्ञानाचा अंधकार मिटविण्यासाठी गुणी गोविंदाने कसे रहावे ते सांगण्यासाठी l केवळ आपला मोठेपणा मिरविने स्वताचा मान सम्मान कमवीने […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..