नवीन लेखन...

अपेक्षा

आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, “बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी.” मुलगा म्हणाला, […]

इंदौर

जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा… ते जर जमलं नाही तर आपलं आयुष्य फुक्कट वाया गेलं असं समजावं आणि धोकटी खांद्याला अडकवून वाट चालायला सुरुवात करावी… पैलं म्हणजे इंदौरी पोहे… कोथिंबीर, बारीक इंदौरी शेव, ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे पसरलेले… नंतर विकास स्वीट्सची टमटमीत फुगलेली एक दाल […]

एक निरागस मुल

“मामाचं गाव” “आजोळ” अशी नावं रिसॉर्टला दिली म्हणजे एक विशिष्ट, टिपीकल ग्राहकवर्ग हुकमी आकर्षित होतोच होतो…कोकण किंवा विदर्भ-खानदेशातील गावं सोडून जमाना झालेली, मुंबई-पुण्यात सेटल झालेली, वीकऐंडला हाफपॅन्ट घालून फिरणारी मंडळी…आपल्या मुलांना आपल्या बालपणीच्या आठवणी सांगून त्या अनुभवाच्या जवळपास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणारी, तुटलेल्या नात्यांचे धागे जोडण्यासाठी धडपडणारी अशी ही निरागस मंडळी असतात…अशा रिसॉर्टवर जाण्यासाठी हजारो रुपये […]

तात्याराव विनायक दामोदर सावरकर

वय ३० वर्षे: शिक्षा, ५० वर्ष जन्मठेपेची काळ्या पाण्याची… कालावधी १९११ ते १९६०, म्हणजे सुटकेचे वय ८० वर्षे फक्त! आणि हा माणूस कोर्टात म्हणतो: Are you sure that British will rule India upto 1960? कसं काय माणूस म्हणायचं ह्याला… तिकडे फ्रांस सरकार हैराण, इंग्रजांनी आपल्या किना-यावरून माणूस पकडून नेला ते प्रकरण निस्तरताना… सगळ्यांनी “असं कसं झालं? […]

पुण्यात राहण्यासारखे सुख नाही

भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या दांङयाला लोंबकळुन घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात । पावसामुळे उशीर होईल का? घरा पासून ते आॅिफस पर्यंत असाच पाऊस राहिला तर परत घरी कधी पोहचू पुणेकरांपढे मात्र दोनच मोठे प्रश्न असतात मिसळ संपणार तर नाही ना? आणि चितळेंचे दुकान बंद होईल का? पुणे …. फक्त पुणे ! वो […]

आमची इतरत्र कुठेही शाखा नाही

पुणेकरांना आपल्या शहराबद्दल वाजवीपेक्षा जरा जास्तच अभिमान आहे, असा एक सूर उर्वरित महाराष्ट्रातील लोक लावतात. त्यात थोडी असूया असते. मग आपापल्या परीने ते पुण्याला दूषणे देण्याचा माफक प्रयत्न करतात, पण त्यात काही अर्थ नाही. कोणी म्हणे पुण्यातले लोक आळशी असतात. दुपारी झोपतात. दुकानं दुपारची बंद असतात. असे आरोप करणाऱ्यांना पुणेकरांचा अप्रतिम हेवा वाटत असतो. त्या भरात […]

शिवराम

परमेश्वराने एका हातात ‘आनंद’ आणि एका हातात ‘समाधान’ कोंबून पाठवलेलं असतं. […]

1 262 263 264 265 266 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..