नवीन लेखन...

कुसुमाग्रजांच्या आठवणी

ज्ञानपीठविजेत्या कुसुमाग्रजांचा जन्म पुण्यातील आहे, खुद्द कुसुमाग्रजांनाही माहिती नव्हती. पण त्यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या (कै.) निळकंठ बापू गोडबोले यांनी ते शोधून काढले. एवढेच नव्हे तर कुसुमाग्रजांना येथे आणून त्यांचा सत्कारही केला. २२ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग अद्याप आपल्याला आठवतो आहे,” असे गोडबोले यांचे चिरंजीव अरविंद गोडबोले सांगतात. ते म्हणतात, “”माझे वडील सराफी व्यवसाय करीत होते. बी.ए.पर्यंत शिकलेल्या […]

इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस)

दर वर्षी, २० ऑक्टोबर रोजी, इंटरनॅशनल शेफ डे (आंतरराष्ट्रीय स्वयंपाकी दिवस) साजरा केलें जातो. WACS ही संस्था २० ऑक्टोबर १९२८ मध्ये पॅरिस येथे स्थापना झाली. इंटरनॅशनल शेफ डे हा २००४ सालापासून World Association of Chefs Societies (WACS) या संस्थेतर्फे साजरा केला जातो. स्वयंपाक ही एक कला आहेच पण तो आकर्षक व्यवसायही झाला आहे. शेफ बनणं आता […]

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशीला विसर्जन करतात, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र अनंत चतुर्दशीला आणखी एक महत्त्व आहे. त्या दिवशी अनंताच्या दो-याची पूजा केली जाते. त्याला अनंताचं फूल वाहतात. अशा या व्रताला अनंताचं व्रत असं म्हणतात. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंताचं व्रत केलं जातं. कोणाला रस्त्यामध्ये, वाटेमध्ये अनंताचा दोरा सापडल्यास किंवा कोणी अनंत व्रताची पूजा मागून घेतलेली असेल […]

रि-युनियन

कोण म्हणतं एकदा वेळ निघुन गेली की परत येत नाही… ‘ती सध्या काय करते ‘ हा सिनेमा पाहिला आणि या विषयावर थोडा विचार करावासा वाटला. ‘ती सध्या काय करते’ यावरून बरेच विनोद झाले, अतिशयोक्ती झाली. यातला विनोदाचा भाग सोडला तर हा विषय मनाच्या खुप जवळचा वाटला. यातल्या अन्याचा बायकोची (उर्मिला कानेटकर) भुमिका मनाला स्पर्श करून गेली. […]

बोनसाय

ही मूळची जपानी पद्धत आहे. बोन म्हणजे लहान, साय म्हणजे झाड. छोट्या कुंडीत झाड वाढवून त्याची मुळे, फांद्या छाटून छोट्या कुंडीला शोभेल असा वेगवेगळा आकार देणे म्हणजे बोनसाय. परंतु ते लावणे, वाढवणे व त्यासाठी झाडाची निवड करणे यामागे मोठे शास्त्र आहे. त्या त्या पद्धतीने ते तयार केले तर कुणीही बोन्साय आपापल्या घरात व घराजवळच्या जागेत वाढवू […]

बावनकशी सोने असलेली कविता – नको नको म्हणतांना

आरती प्रभू किती उच्च दर्जाचे कवि होते याची साक्ष अनेक साहित्यिक / कवि देतात. आरती प्रभू कोंकणात एक खाणावळ चालवित. पण त्यांचं मन नेहमीच काव्यनिर्मितीत दंग असे. गल्ल्यावर बसून ते पुढ्यातील कागदावर काव्य लिहिण्यात मग्न असंत. त्यांचं धंद्यात लक्ष नव्हतं हे ओघाने आलंच. असंच एकदा काव्य लिहित असतांना ते कागद तसाच ठेवून आंतील खोलीत गेले. त्या […]

हॉटेलिंग? बाऽपरे…!

आजकाल शहरापासून आणि छोट्याछोट्या गावापर्यंत हॉटेलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. खरंच आजकाल हॉटेलचे खाणे आनंददायी आहे काय? आपण कुटुंबीयांसह, मित्रांसह हॉटेलमध्ये, बदल म्हणून म्हणा अथवा ठरावीक निमित्ताने म्हणून जेवण्यासाठी जातो. पण, खरंच आपण तेथे प्रशस्तपणे, आनंदाने एन्जॉय करतो काय? सध्या तर कुठेही हॉटेलात गेलो की, आपण खुर्चीवर बसतपण नाही तोपर्यंत तेथील वेटर (कर्मचारी) लगेच प्रश्‍न विचारतो […]

होऊर

होऊर….. म्हणजेच तुमचो पूर… कधी काळी कोकणात घे म्हणान पाऊस ऒतायचो…… अगदी १५-२० ईंच दिवसाक.. मग जा भंगसाऴीक पानी येय तेका होऊर म्हणत… २-२ दिवस हायवे बंद… आणि आता पोयचे मुगडे भरले की बोंबाटतत पूर पूर पूर….. अरे पानी येवंदे तरी, साताट वर्षापूर्वीच्या अॉक्टोबरच्या पूरानंतर पानीच येऊक नाय…. पानी येऊन २-३ दिवस मळ्यात रवाक व्हया मळकी बसाक व्हयी , […]

काळी गाय आणि भोरी म्हस

पकल्या सावताची बायल, म्हणजे भागिरथी काकूची सून , लगिन झाल्यार आट वर्षानी गावाक ईली.. कारण तसा नाजूकच….. पोरग्या काय नाय पदरात… आता जिनच्या पँटीक पदर खयलो तो ईचारू नको…. तशि कर्तबगार सुन… 22 व्या माऴ्यारल्या मुंबयच्या हापिसातली सायबिन… 50 हजार म्हयन्याचो पगार… मुंबयतल्या सगळ्या डाक्टरांची भर करुन झाल्यार नाईलाज म्हणान म्हयनोभर सासयेच्या सांगण्यान घोवाक घेवन ईली……. […]

नारळ….. खोबरं

खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या… तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली… दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली…. यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार… आता या प्रत्तेक […]

1 270 271 272 273 274 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..