एसीपी दाभोलकर
साप्ताहिक मार्मिक त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करत होते.त्यांतली मा. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे मराठी मनांना जागवीत होती. संपादकीयात काय लिहिलंय ह्याला खूप महत्त्व होतं. जून १९६६मध्ये शिवसेनेचा स्थापना झाली होती. […]
साप्ताहिक मार्मिक त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करत होते.त्यांतली मा. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे मराठी मनांना जागवीत होती. संपादकीयात काय लिहिलंय ह्याला खूप महत्त्व होतं. जून १९६६मध्ये शिवसेनेचा स्थापना झाली होती. […]
१९३२ च्या काळातील गोष्ट आहे. एका सोळा वर्षांच्या मुलाला चित्रकलेचे शिक्षण घेण्यासाठी त्याचे वडील चेन्नईला पाठविण्याचा विचार करीत होते, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. वडिलांना अशा हताश अवस्थेत पाहून त्या मुलाच्या मावशीने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या व त्यांचे आलेले पन्नास रुपये मुलाच्या हातावर ठेवले. तोच मुलगा मोठेपणी चित्रकार एस. एम. पंडित म्हणून फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही नावारूपाला आला. […]
सकाळी साडेदहाचा सुमार. या घडीला शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्याचा जो ठराविक माहौल असतो तसाच इथेही. प्रत्येक जण अत्यंत व्यस्त. आधल्या दिवशी अटक आरोपींना रिमांड साठी न्यायालयात नेणारा स्टाफ lock up च्या जाळी समोरून एकेका आरोपींच्या नावाचा पुकारा करत आहे, फिंगर प्रिंट्स घेणारे हवालदार राहिलेल्या आरोपीतांचे बोटांचे ठसे घेत आहेत, पोलिस निरीक्षक ( प्रशासन ) , ” इन चार्ज हवालदाराना “, अमुक ठिकाणी बंदोबस्त अजून का रवाना झाला नाही या बद्दल विचारत आहेत तर ” पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) “, रिमांड निघायला उशीर का होतोय याची चौकशी करत आहेत. […]
पुणेकरांवरती विनोद करताना त्यांच्या या प्रश्नाला सगळेच हसून दाद देतात. मात्र बुद्धीवादी पुणेकराचा हा प्रश्र्न एकशे एक टक्के बरोबरच आहे. म्हणजे या प्रश्नातून तो अनेक शक्यतांचं समाधान करुन घेतो. […]
आता तुम्ही म्हणाला, सकाळ तर रोजच उगवते आणि चांगले शिष्टाचार असलेले लोक परस्परांना भेटल्यावर रोजच गुड मॉर्निंग म्हणतात. मग हे नवे ‘गुड मॉर्निंग’ काय प्रकरण आहे? तर त्याचं असं आहे की, सहाव्या शतकात होऊन गेलेला हेरॅक्टलिटस् (HERACTLITUS) नावाचा तत्त्वज्ञ या नवीन प्रकरणाचा गुरू आहे. […]
बदल , चेंज आयुष्याच्या प्रत्येक वळनावर होणारा बदल, तसेच आपल्या बुद्धिमत्ता उंची वजन यामध्ये होणारा बदल .आयुष्यात बदल होणे हे गरजेचे आहे. येणारी प्रत्येक वेळ धरून ठेवावी अस वाटत असते .पण, येणारा प्रत्येक क्षण बदलत असतो .बदलणारा प्रत्येक क्षणाचा चांगला किंवा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो .पण बदल होणे गरजेच आहे […]
लग्नाच्या सिझनमध्ये नवरानवरीच्या कपड्यांचे डिझाईन, नटलेल्या बायका पुरूषांचे कपडे,झालंच तर लग्नाच्या चालीरिती, इतर पद्धती यातही वैविध्य असेल पण लग्नाच्या मेनूत एक पदार्थ हमखास वर्णी लावतो. तो म्हणजे….. […]
“सर सर आप ना गलत कर रहे हो, आपको मॅडम के सामने ऐसे ऐसे जल्दी आके घुटनो पे बैठना है और फिर मॅडम शरमाती हुई आकें आप के गले मे हाथ डाल लेंगी, उसी time आपको खडा होना है, and सर listen to the beats.” […]
काल एक वेगळा अनुभव आला होता. दुपारी अचानक मोबाईल वाजला. फोन मी कधीच उचलत नाही ऐकू येत नाही म्हणून. त्यामुळे घरचे. नातेवाईक मला फोन करत नाहीत. हो पण कधी कधी काय होते की हे त्यांचा फोन इथेच ठेवून बाहेर बैठकीत वगैरे जातात आणि अशा वेळी काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मुलांचा फोन येतो. […]
मराठीतील अनेक नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यावरुन आजवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. तसाच जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ या कादंबरीवरुन १९८१ साली ‘चक्र’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याविषयीचा दळवींना आलेला अनुभव त्यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकातील एका प्रकरणात मांडलेला, माझ्या वाचनात आला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions