नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

गोलम गोल पाने.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती. सगळी पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं. तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं. झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल. त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल. झाडाखालचं […]

लव्ह स्टोरी

ते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे. पण.. बोलणं कधी झालं नाही. कधी कधी ते एकाच तलावात पोहायला जायचे. पण.. त्यावेळी इतकी गर्दी असायची की त्यांना काही बोलता यायचं नाही. कधी ते फिरायला गेले तर लांबूनच चालाचये. त्यामुळे.. बोलणं नाही तर फक्त बघणं व्हायचं. गेलं वर्षभर तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहात होता. आज तो हात ताणून आरामात निवांत […]

पश्चाताप – एक जाणीव

संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर डॉक्टर देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ चमत्कार होता. डॉक्टर देशमुख शासनाचे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच प्रशासकीय अधिकार प्राप्त. ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते. मला एक […]

आपणच असतो विठ्ठल आणि आपणच रुक्मिणी…!

सकाळ उजाडली. विठ्ठल अजून झोपलाच होता. एकादशी आळसाच्या पांघरुणात गुरफटली होती. बाहेर पाऊस पडत होता मस्तंपैकी… आणि तेवढ्यात ढोल ताशांचा आवाज कानावर पडला. विठ्ठल ताडकन उठला. आजी बसलेली बाजूला… ‘ढोल ताशे का वाजताहेत?’, त्याने आजीस विचारले. आजी म्हणाली, ‘आज आषाढी एकादशी नाही का… सकाळी शाळेतल्या मुली नव्वारी नेसून नटून थटून गेल्या इथून… आणि आमचा विठ्ठल अजून  […]

घुसमट श्रावणाची……..

आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षाऋूतू तरी काळ्या ढेकाळांच्या गेला गंध भरुन कळ्यात काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत कविवर्य बा.सी.मर्ढेकरांनी श्रावणाचे केलेले हे वर्णन प्रत्येक वर्षी श्रावण आला आठवत राहते. श्रावणाचे हे मोहक रुप कथा कादंबऱ्या, कवितांमधून वाचताना होणारा आनंद कुठे हिरावलाय कोण जाणे? श्रावण सरी कुठे लोप पावल्या? उन पावसाचा […]

मेडीकल एथिक्स !

मेडिकल एयेथिक्स ( Medical Ethics ) अर्थात् वैद्यकिय क्षेत्रातील लोकांची आपापसात वागण्याची पद्धत.
[…]

जरी सरिताओघ समस्त। परिपूर्ण होऊनि मिळत। …… (ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)

संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्‍याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये. […]

का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.
[…]

आनंदाचा क्षण आणि ….

त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी  झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला. त्याला बघताच बायकोच्या चेहर्यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले.  […]

उर्जा अर्पण

करा सर्वस्व ईश्वरासी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान, जीवन अग्नी पेटत राही    उर्जा निघे त्याचे ठायीं । उर्जेचे होते रुपांतर      साधत असे कार्य त्यातून, भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार । व्यक्त करण्या भावना      उर्जा लागे त्यांना, एकाग्र करा मना      सोडूनी सारी भावना । एकाग्र चित्त हेच ध्यान    प्रभू मिळण्याचे साधन, सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच ईश्वरार्पण होई […]

1 466 467 468 469 470 517
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..