नवीन लेखन...

यशोगाथा

Ideal hero तुम्ही आमचे, नेहमी स्वाभिमानानेच जगलात, रात्रीचा दिवस केलात, पण परस्थितिसमोर नाही झुकलात!! तुमचा गौरव पाहुनी , आज मनही झाले तृप्त, जन्मदाते तूम्ही आमचे, शब्दही झाले सुप्त!! संस्कारांची दिली शिदोरी, त्यास गरजेची नाही तिजोरी, कर्तव्य पूर्ती करून यथांग, कधी खेळलीत बालपणीची लगोरी!! अभिमानाने मान उंचावली, आकाश आम्हा ठेंगणे झाले, आनंद गगनी भिडला आमचा, यशात मी […]

आशेची साऊली

ती दिसती दूर अंधुक छायेसी मूर्ती अतिरम्य पण मज ती दिव्य प्रतिमा गमती ते गंभीर”स्थित”वितरीतसे कृष्णकांती मनोहर दृश्य ते निम चांदण्या राती न नाव कुठले,गाव,नाही माहित कुठली जाती न दिसते त्या जाणिवांच भाव म्हणुनी राहती तिजपाहुनी असे वाटते आहेत गतजन्माची नाती मज भेटाया आलेली ती भूतकुळातील व्यक्ती असेल वा तो कोणी परलोकीचा देवदूत जो घेऊनि आला […]

सागर- किनारा

सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये , एकदा झाला मोठा वाद, सागराचे रौद्र रूप पाहूनी, किनाऱ्याने दिलीच नाही साद… फेसाळलेल्या लहरी मधुन, तो ओकत होता आग, सूर्य गेला समजवण्यास , पण तोही झाला बाद… खवळलेल्या लाटांनी मग, मस्तक आपटले किनाऱ्यावर, हळूच वरती पाहुनी, शिंपडले पाणी सूर्यावर… शेवटी चमचमत्या चांदण्यांचं, आकाश आले भेटीला, सुंदर शांत संध्या, होती त्यांच्या जोडीला… आक्रोश […]

आनंदी भाव हाच भगवंत

गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव काळ येता वृद्धत्वाचा    दाखवी मार्ग अनुभवाचा […]

एकटी मी

ना भावना, ना कल्लोळ मनी, ना अश्रु, ना हास्य नयनी, ना ध्यास, ना दिशा माहित, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! एक चंद्र , एक तारा, एक एकटा एकांत सारा, एक एकट्या जीवनात माझ्या, ज्योती असूनही काळोख सारा, मी दुनियेत माझ्या, एकटी मी, एकटी मी! नको सोबत, नको आधार कोणाचा, बस आहे आशिर्वाद माय – […]

वातावरण आयुष्याचे

छान चाललंय सगळं आपलं, फक्त थोडंसं वातावरण तापलं, गंमतीने आयुष्याच्या नावेमधलं, हळूच स्मृतींच गाठोड मापलं… इतभर सुख गोड मानलेलं, पुरतं हसण्याचं मनी ठाणलेलं, सांगा! आडव्या-तिडव्या आयुष्याचं, गुपीत तरी कोणी जाणलेलं? झुकझुक गाडी अन् वाऱ्यासारखं , आयुष्य भूरर्कन निघून गेलं, रेसलींगच्या या वाटेवरती, नेहमी भेटलं सारख्यास वारखं… तूं तू – मी मी करता करता, नात्यांचा धागा झीजुन […]

आपलं माणूस

काही गोष्टी फक्त आपल्या माणसांसाठी असतात. त्यावर नाव आपलं पण हक्क फक्त त्यांचा असतो ! कर तु तुला हवं ते, ती दणदणीत पाठीवर थाप असते, आनंदात सहभागाची छोटीशी वाट हवी असते..! काळ आणि वेळेनुसार सर्व बदलायचं असतं, आपलं माणूस मात्र जिवापाड जपायचं असतं..! – श्र्वेता संकपाळ

प्रणय गंध

अंगणात सडा फुलांचा, परी गंध तूझ्या देहाचा, साम्य नाही दोहोंत मुळीच, मला फक्त तू हवा-हवासा! आसुसलेल्या नयन कडांवर, भिरभिरे आता रंगीत वारा, सप्तरंग आकाशी इंद्रधनुचा, नभ धरी डोई वर्षाधारा ! चंद्रबिंब तुझ्यात भासे, सूर्यकिरण उरात दाटे, विरहाचे भोगले मी काटे, संयोगाची ही वेळ वाटे ! बाहुपाशाचा वेढा तनुला, नटखट सुटण्याचा माझा चाळा, कुंतला मुक्त, बटा रुळती […]

रूपवती

वाऱ्यावर झोके घेत,केस उडती धुंद हवेत क्रिडतात जणू पवणाशी ते बटांचे क्रीडादूत अदेत मद्य-मादकता लोचनात धुंद संकेत ते मधुर लालस्य अन हास्य काय करी अभिप्रेत उत्फुल देहावरी स्थिरावले अनामिक नेत्र व्याकुळ कधीचे, झाले तृप्त गात्र नि गात्र लेखणीतून परी कागदावर झिरपली प्रीत मजबुरीने अन राहिले गीत मात्र ओठात – महेश सूर्यवंशी ( पुणे,सासवड)

।। दिवस आणि रात्र ।।

पहाट होते निघून जाते !!  प्रसन्न मन करून जाते उन्हाचा प्रकाश येतो !! सुशोबित दिवस करून जातो।। अंधार येतो !! मनमोकळया पाहुण्यासारखा सुखशांती समृध्दी देउन जातो।। हर तरेचे पक्षी येतात !! वेगवेगळ्या प्रकारचे स्वर कानी पडतात ,म्हणून निसर्गाचे इतिहास घडतात।। कवी सचिन राजाराम जाधव मु.पो:विरवडे दत्तनगर ,ता:कराड,जि:सातारा मो-8459493123

1 268 269 270 271 272 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..