विसरायचं म्हणलं तरी
विसरायचं म्हणलं तरी मन अधिक भरकटत किती आवरा मनाला नको तिथं गुंतून जातं… ओल्या आठवणी साऱ्या कातरवेळी मनात तरळतात डोळ्यांतील अलगद थेंब मग पापणी आड जमा होतात… आठवणींचं गाठोडं कस अलगद हलकं करायचं ? रित्या मनाला खोलवर कस सावरुन घ्यायचं… नको होतात मग रात्री तुझी आठवण ती येता हळवे होते मन त्या वेळी रात्र सुनी अबोल […]