कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे ! […]
अजुनही स्रियांना घरात समान वागणुक मिळत नाही.नवर्यासाठी rule वेगळे आणि बायको साठी वेगळे. पुर्वी पेक्षा अजुन वाईट परीस्थिती आहे आता.पुर्वी कामांची विभागणी तरी होती ….. […]
पांढरा तांबडा रस्सा म्हणजे करवीरनगरी अर्थात कोल्हापूरची शान. कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हा रस्सा उत्तम लागतो. बघूया कोल्हापूरी तांबडा रस्स्याची पाककृती.. […]
भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठीसृष्टी.कॉम तर्फे भावपूर्ण अभिवादन !! पाहूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील त्यांनीच स्वरबद्ध केलेले एक गीत. […]
आत्महत्या करणे म्ह्णजे कित्येकांना हल्ली सर्व त्रासातून मोकळ होण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग वाटू लागला आहे. खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी अशी समस्या या जगात अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते. ह्ल्ली प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हलकासा का होईना आत्मह्त्येचा विचार येऊन गेलेला असतोच. […]
पण भविष्यात कदाचित ई-बुक हाच उत्तम पर्याय म्ह्णून पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. ई-बुक च्या माध्यमातून पुस्तकांचे जतन करणे आणि ते जगातील प्रत्येक काणाकोपर्यात पोहचविणे अगदी सहज शकय होते. ज्या- ज्या नवोदित लेखकांना कवींना आपल साहित्य प्रत्यक्ष पुस्तक रूपात प्रकाशित करणे काही तांत्रिक अथवा आर्थिक अडचणींमुळे शक्य नसेल ते आपल साहित्य वेळीच अत्यल्प खर्चात ई-बुक च्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचवू शकतात. […]
न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना त्या आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर अत्यंत अपमानास्पदरित्या अटक करण्यात ….. […]