नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

अलीकडे

अलीकडे, काळ्या पाषाणखंडाचा मला हेवा वाटू लागलाय कारण- पाषाणाला ह्र्दय नसते- विदीर्ण व्हायची भीती नसते, पाषाणाला मेंदू नसतो- सडून जायची काळजी नसते… अलीकडे, अग्नीचाही मला हेवा वाटू लागलाय कारण- अग्नीला स्वत:चे घर नसते- जळून जायचे भय नसते, अग्नीला स्वत:चा देह नसतो- राख व्हायची चिंता नसते… अलीकडे- — विष्णू गोपाळ वडेर

विज्ञान आणि अध्यात्म ःः मी कोण आहे? आणि कुठून आलो?

साडे तीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असे शास्त्रज्ञ सांगतात. ते जीव आपले अन्न मिळवीत असत, हालचाल करीत असत आणि आपली प्रजाती वाढवीत असत. त्यांच्यातील आनुवंशिक तत्वामुळेच हे शक्य होत असे. हे तत्व पुढच्या पिढ्यात संक्रमित होत आणि उत्क्रांत होत सध्याच्या सजीवांपर्यंत पोचले आहे. हे आनुवंशिक तत्व म्हणजेच सजीवांचे आत्मे आहेत.
[…]

सजा मान्यतेचा किंवा माफीचा ‘दयेचा अर्ज’ निकालीकामी मा. राष्ट्रपतींना कालमर्यादा असावी.

कठोर व त्वरित शासन करणारया कायद्यासाठी….सजा मान्यतेचा किंवा माफीचा ‘दयेचा अर्ज’ निकालीकामी मा. राष्ट्रपतींना कालमर्यादा असती तर अफजल गुरूला फाशी कधीच झाली असती..
[…]

आरक्षणासाठी ‘आर्थिक निकषच’ योग्य !

भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर जनजातींच्या आधारावर असलेलं आरक्षण…मग फक्त ओबीसी, विमुक्त जाती, भटकी जमाती व एस.बी.सी. यांच्या आरक्षणासाठी नॉन-क्रिमीलेअर म्हणजेच आर्थिक निकष का लावला जातो… मग सगळ्यांनाच आर्थिक निकषावर आरक्षण का मिळत नाही? …. यावर प्रकाश टाकणारा लेख.
[…]

पर्सनल काँप्युटरवरचा डाटा आता शेअर करा कुठूनही!

कोणत्याही केबल जोड शिवाय आपल्या स्वतःच्या काँप्यूटरमधील ऑफीस फाईल्स, म्युझिक, व्हिडीओ इत्यादी डाटा दुसऱ्या काँप्यूटरमध्ये शेअर करता येईल काय? याचे उत्तर आता होय असेच द्यावे लागेल. कारण चेन्नई येथील
[…]

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर ईलाजचं नाही का?

राज्य सरकारच्या दळभद्रीपणामुळे गेले तीन चार वर्षे शेतकर्‍यांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ऊस, कापूस व इतर पिकांचा हमीभाव देण्यास सरकार नाकर्तेपणा करत आहे. बुडीत आलेली किंग्स फिशर कंपनीला सरकार भरभरून आर्थिक साहाय्य करते परुंतु शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी व पिकांच्या हमिभावासाठी सरकारकडे पैसा नाही. यासारखे दुर्दैव नाही….समाजातील ‘असमानता, वाढती लोकसंख्या, गरीबी, बेरोजगारी आणि श्रेष्ठत्व व वर्चस्वाची स्पर्धा’ हीच हिंसाचार, आत्महत्या, बलात्कार, भ्रष्टाचार अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कारणीभूत आहे….आत्महत्या होऊ नयेत यासाठी उपायात्मक काही सूचना.
[…]

1 59 60 61 62 63 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..