असहमती… पण आदर राखून
स्वतःच्या संघाची बांधणी करताना नेत्याने स्वतःला कायम विचारायचे असते- मला सर्वोत्कृष्ट संघ घडवायचा आहे का पोपटपंची करणाऱ्यांचे प्रतिध्वनी ऐकायचे आहेत ? हा प्रश्न तुमचा वारस ठरवीत असतो. […]
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
स्वतःच्या संघाची बांधणी करताना नेत्याने स्वतःला कायम विचारायचे असते- मला सर्वोत्कृष्ट संघ घडवायचा आहे का पोपटपंची करणाऱ्यांचे प्रतिध्वनी ऐकायचे आहेत ? हा प्रश्न तुमचा वारस ठरवीत असतो. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये पं. यशवंत देव यांनी लिहिलेला हा लेख माझ्या आयुष्याचा लेखाजोखा काय मांडायचा? पेण सारख्या गावात जन्मलो, संगीताचं बाळकडू मिळालेला नानू वडिलांच्या सतार, तबला, पखवाज, बाजाची पेटी, — पेटी, बॅटरीवर चालणारा कर्ण्याचा रेडिओ कुत्र्याचं चित्र असलेली ग्रामोफोन शिवाय किल्ली दिली की आपोआप बराच वेळ वाजणारी, तंतुवाद्यासारख्या किणकिणणाऱ्या आवाजाची पितळेच्या सिलेंडरवर लोखंडी […]
मराठी खाद्यसंस्कृती जागतिक पातळीवर लोकप्रिय व्हावी ह्या उद्देशाने रिजनल फूड्सची सुरुवात सनी पावसकर ह्यांनी केली (२०१५). ‘मेतकूट’ आणि ‘काठ अन् घाट’ ह्या नावाची एकूण पाच रेस्टॉरंट्स ते यशस्वीपणे चालवत आहेत. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये भारतकुमार राऊत यांनी लिहिलेला हा लेख अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे ‘गिव्हिंग’ हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी वाचण्यात आले. आयुष्यात एक टप्पा असा येतो, जेव्हा काही घेण्यापेक्षा काय देता येईल, याचा विचार मनात डोकावू लागतो. हा कालखंड महत्त्वाचा तर खराच पण तो अनेकदा मेंदूला मुंग्या आणणाराही असतो. आतापर्यंत आपण समाज, […]
शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या निवासाने पावन झालेली इमारत इतिहासाची आजही साक्ष देते. ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचं नव्हे तर साऱ्या देशवासियांचे श्रद्धास्थान आहे. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूला तसा इतिहास आहे आणि ही वास्तू म्हणजे हिंदुस्थानवासींना नवविचारांसह दिशादर्शन करणारे प्रेरणास्थान ठरले आहे. शिवाजी पार्क येथे गेल्यावर डॉ. मधुकर बी. राऊत मार्गावर ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या बाजूला गेल्यावर पांढऱ्या रंगाची इमारत आपल्याला समोर दिसते. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये अनिल गोकाक यांनी लिहिलेला हा लेख मी १९६४ साली भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. खरं पाहता माझी भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय प्रशासन सेवा या दोन्ही सेवेत निवड झाली होती. परराष्ट्र सेवेत निवड होणं हे अधिक प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण तो कालखंड देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पं. जवाहरलाल नेहरूंच्या […]
पवित्र महिन्याची सुरुवात अशी व्हावी … हे आपल्या संस्कृतीचे दुर्भाग्य आहे… […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये एकनाथराव खडसे यांनी लिहिलेला हा लेख जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी यागावी गणेशचतुर्थीच्या दिवशी मी जन्माला आलो. माझे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. माध्यमिक शिक्षण औरंगाबादला घेण्यासाठी जावे लागले. कारण त्याठिकाणी माझे दोघे भाऊ कॉलेजमध्ये शिकत होते. एक मेडिकलला होता तर दुसरा एम.एससी करत होता. मी मात्र कॉमर्स शाखेकडे वळलो. अकोला […]
निसर्गचक्रातील बालपण ही एक पायरी. ती किती कणखरपणे आपण पार करतो, यावर आपलं बरचसं भविष्य अवलंबून. आता माझंच पाहा. मी खेड्यात वाढलो असलो तरी माझ्या बालपणात माझ्या आई-बापानं अनुभवाची जी शिदोरी खांद्यावर ठेवली, तीच पुढे मला उपयोगी आली, येत आहे. […]
‘केसरी’मधील लोकमान्य टिळकांचे आणि ‘काळ’ पत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions