नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

गडगडाट नभी सारखा (सुमंत उवाच – ७३)

आवाज चढला किंवा बोलण्याचा बाज बदलला की समोरचा व्यक्ती त्याच्या वर वीज कडाडल्या प्रमाणे बोलू लागतो. पण राग ही एक शरीरातील महत्वाची भावना आहे आणि ती व्यक्त होणे फार महत्वाचे असते हेही समजून घेणे महत्वाचे. […]

पूर्णविराम

भूतकाळात झालेल्या गोष्टींना पूर्णविराम देण्याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. जर आयुष्याला नवे वळण द्यायचे असेल तर वाईट गोष्टींना, घटनांना विराम द्यावा. कारण आयुष्य हे ऊन पावसा सारखे आहे. सुख-दुःख ह्यांचा खेळ चालूच राहणार. पण नवीन दृश्य आपल्याला बघायची असतील तर नकारात्मक विचारांना विराम देऊन, विचारांना नवीन बनवण्याची गरज आहे. […]

जसे कराल तसे भराल

‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते. […]

आली माझ्या घरी ही “शाळा “!

गेले काही महीने माझ्या घरात माझ्या नातीसाठी सकाळी नऊ ते अकरा चाळीस असा पहिलीचा वर्ग बसतो. चाळीस चिल्लीपिल्ली आपापल्या घरट्यातून स्वतःच्या घरून वर्ग घेणाऱ्या टीचरना हैराण करून सोडतात. नातीबरोबर मी वर्गाला बसतो- वही शोधून दे, पेन्सिलला टोक, पान नंबर हुडकून दे वगैरे मदतनीसाची कामे करत. मस्त मनोरंजन असतं ते आणि माझ्या आज्जी म्हणायच्या तसे “गुरं वळणं ! ” […]

माता, भगिनी, सौ साऱ्या (सुमंत उवाच – ७०)

आजचा दिवस खूप चांगला आणि योग्य आहे असे प्रमाण मानून आजपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गौरीला, समाजातल्या कित्येक गौरींना वासनेचे बळी पाडण्याऐवजी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे कवच अर्पण करा. श्री गणेश आपल्यावर नक्की प्रसन्न होतील. […]

निद्रा नाश करुनि होते ते काय (सुमंत उवाच – ६९)

झोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही. […]

जे घडते ते मान्य ईश्वरा (सुमंत उवाच – ६८)

जीव जन्माला आला की त्याला लोभ, हव्यास, ईर्षा, क्रोध, द्वेष या पाच जणांनी घेरलंच म्हणून समजा, पण जर तेथे प्रेम, आपुलकी, आदर, समाधान, माणुसकी या पाच पडद्यांचा वावर असला की दूषित हवा या मानवी घराच्या आतल्या म्हणजेच मनाच्या गाभाऱ्यात येत नाही आणि तेथेच माणूस कमी पडतो. […]

1 40 41 42 43 44 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..