नवीन लेखन...

धुलिवंदन

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन करतात. सकाळी स्नान करुन दुष्ट कलांचा नाश होण्यासाठी ‘वंदितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेण च । अतस्त्वं पाहि नो देवि भूते भूतिप्रदा भव ॥ हा श्लोक म्हणून राखेला वंदन करावे. याने अधि व व्याधींची पीडा होत नाही. अधि म्हणजे मानसिक व्यथा, चिंता, आणि व्याधी म्हणजे रोग.

या दिवशी शहरांत सर्व लोक कोणत्याही प्रकारचे रंग एकमेकाला लावतात. यात अगदी ऑईल पेंटपासून वापर केला जातो. हे सर्व चुकीचे आहे. या सर्व रंगांमुळे व्याधी निर्माण होण्याची शक्यता फार आहे. या प्रथा (जीवावर बेतणाऱ्या) त्वरीत बंद होणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत व्याधी बऱ्या होण्यासाठी निरनिराळे मार्ग उत्सव सणांमध्ये सांगितले आहे. आपण करीत आहोत ते व्याधी निर्माण करणारे आहे.

रंग उडवायचेच असतील तर ते रंगपंचमीला उडवावे. तेही ज्यांनी हानी होणार नाहीत असेच उडवावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळणे हितावह आहे.

विद्याधर करंदीकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..