

ग्रामीण भागात स्वच्छतेच्या एका कडीतून विकासाची श्रृंखला निर्माण करणारी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान ही आर.आर. पाटील यांच्याच नेतृत्वाची देणगी आहे. राज्यातील गावे तंटामुक्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही लक्षणीय आहेत. ग्राम विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता, गृह या खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.
`आबा ‘ या नावाने ते परिचित आहेत.
Leave a Reply