बोधकथा

अहंकार होऊ न देणे यातच मोठेपणा आहे
मोठी माणसं ही वागण्याने मोठी होतात. तेव्हाच समाज त्यांना मोठं म्हणून मान देतो. स्वामीकार रणजित देसाई यांनी सांगितलेली त्यांच्या आयुष्यातील अशीच एक आठवण. त्यांनी लिहिलेली स्वामी कादंबरी अतिशय गाजली. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. त्यावेळी या यशामुळे देसाईंचे मन आनंदाने फुलून गेले होते आणि साहजिकच मनात थोडा गर्वही वाढला होता ... >>>
भाषासौंदर्य
त्यानंतर जवळजवळ ८-१० दिवस जन्या कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या आधारे जगत होता. मग जन्याचं पुन्हा एकदा ऑपरेशन करावं लागलं, कारण काही भोकं उशिरा निर्माण झाली. गोळ्यांच्या जखमेनं असं अनेकदा होतं. कारण सुरुवातीला फक्त भाजतं व नंतर त्याचं भोक तयार होतं. इतकी कापाकापी होऊनही जन्याची दुर्दम्य जीवनेच्छा जागृतच होती. काही आठवड्यानंतर जन्या पूर्ण ... >>>